सुविचार — सकाळचा उगवता सूर्य खूप सुंदर असतो परंतु रात्र संपल्याशिवाय तो सुंदर देखावा पाहता येत नाही त्याचप्रमाणे यशाचा सूर्य पहावयाचा असेल तर धीर धरा… (लेखक: कुसुमाग्रज — जन्म: २७ फेब्रुवारी १९१२ | निधन: १० मार्च १९९९)
जन्म - २० एप्रिल १९५० — चंद्राबाबू नायडू — आंध्र प्रदेशचे १३वे मुख्यमंत्री
घटना - २० एप्रिल १९४६ — राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.
सुविचार — सकाळचा उगवता सूर्य खूप सुंदर असतो परंतु रात्र संपल्याशिवाय तो सुंदर देखावा पाहता येत नाही त्याचप्रमाणे यशाचा सूर्य पहावयाचा असेल तर धीर धरा… (लेखक: कुसुमाग्रज — जन्म: २७ फेब्रुवारी १९१२ | निधन: १० मार्च १९९९)
जन्म - २० एप्रिल १९५० — चंद्राबाबू नायडू — आंध्र प्रदेशचे १३वे मुख्यमंत्री
घटना - २० एप्रिल १९४६ — राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.