सुविचार — ज्याचे आपल्या वाणीवर नियंत्रण नाही त्याच्या हृदयात सत्याचा वास नाही अशा व्यक्तीला तुमच्या आसपास थारा देऊ नका कारण ती व्यक्ती तुमची हत्या कध… (लेखक: संत कबीर)
सुविचार — ज्याचे आपल्या वाणीवर नियंत्रण नाही त्याच्या हृदयात सत्याचा वास नाही अशा व्यक्तीला तुमच्या आसपास थारा देऊ नका कारण ती व्यक्ती तुमची हत्या कध… (लेखक: संत कबीर)
७६२:बगदाद— शहराची खलिफा अल मन्सूर यांनी स्थापना केली.
२०१४:— पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० लोकांचे निधन.
२००१:राजेंद्रसिंह— जलतज्ज्ञ, यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
२०००:— कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल.
१९७१:अपोलो १५— हे अंतराळयान चंद्रावर उतरले.
१९६२:ट्रान्स कॅनडा हायवे— हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
१९३०:फुटबॉल विश्वचषक— उरुग्वे देशाने पहिला फुटबॉल विश्वचषक जिंकला.
१८९८:— विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
१६२९:इटली— देशातील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० लोकांचे निधन.
जन्म
१८६३:हेन्री फोर्ड— फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक
(निधन: ७ एप्रिल १९४७
)
निधन
१९८३:वसंतराव देशपांडे— शास्त्रीय नाट्यसंगीत गायक
(जन्म: २ मे १९२०
)