ठळक गोष्टी
  • सुविचार — वाचनाने मनुष्यास पूर्णत्व येते सल्लामसलतीने मनुष्य तत्पर बनतो आणि लिखाणाने मनुष्य तंतोतंत बनतो (लेखक: फ्रान्सिस बेकन)
  • घटना - १७ जुलै १९४७ — मुंबई ते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी.
  • सुविचार — न्यायाचं अस्तित्व नष्ट झालेल्या राजाचे रूपांतर दरोडेखोरांच्या टोळीत होतं (लेखक: संत ऑक्स्टीन)
  • १७ जुलै विशेष दिन — आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन
  • जन्म - १७ जुलै १९२१ — लुई लाचेनल — अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा मॉरिस हेर्झॉग यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक (निधन: २५ नोव्हेंबर १९५५)
  • सुविचार — शीला शिवाय जर शिकले सवरलेले लोक निर्माण होऊ लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे (लेखक: अज्ञात)
  • घटना - १७ जुलै १९१७ — किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३ मार्च जन्म

  • १९८७ / १९८९: श्रद्धा कपूर
  • १९७७: अभिजित कुंटे
  • १९७३: झेवियर बेटेल
  • १९७०: इंझमाम उल हक
  • १९६७: शंकर महादेवन
  • १९५५: जसपाल भट्टी (निधन: २५ ऑक्टोबर २०१२ )
  • १९५२: हांक सूफी (निधन: ४ सप्टेंबर २०१२ )
  • १९४८: स्टीव्ह विल्हाइट (निधन: १४ मार्च २०२२ )
  • १९४०: पेरी एलिस (निधन: ३० मे १९८६ )
  • १९३९: एम. एल. जयसिंहा (निधन: ६ जुलै १९९९ )
  • १९३५: झेलु झेलेव (निधन: ३० जानेवारी २०१५ )
  • १९३०: आयन इलिस्कू
  • १९२८: पुरुषोत्तम पाटील
  • १९२६: रवि शंकर शर्मा (निधन: ७ मार्च २०१२ )
  • १९२४: टोमिची मुरायामा
  • १९२३: सदाशिव नथोबा आठवले
  • १९२०: मुकुंद शंकरराव किर्लोस्कर
  • १९१८: आर्थर कॉर्नबर्ग (निधन: २६ ऑक्टोबर २००७ )
  • १८९५: रॅगनार फ्रिश (निधन: ३१ जानेवारी १९७३ )
  • १८४७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (निधन: २ ऑगस्ट १९२२ )
  • १८४५: जी. कँटर (निधन: ६ जानेवारी १९१८ )
  • १८३९: जमशेदजी टाटा (निधन: १९ मे १९०४ )
  • १८३१: जॉर्ज पुलमन (निधन: १९ ऑक्टोबर १८९७ )
  • १८२५: शिरानुई कोमोन (निधन: २४ फेब्रुवारी १८७९ )