ठळक गोष्टी
  • घटना - १६ सप्टेंबर १९६१ — टायफून नॅन्सी, जपान — उष्णकटिबंधीय चक्रीवादळात मोजले जाणारे सर्वात जोरदार वारे असलेले टायफून नॅन्सी, जपानमधील ओसाका येथे कोसळले, यात किमान १७३ लोकांचे निधन.
  • घटना - १६ सप्टेंबर १९६३ — मलाया / मलेशिया — देशाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
  • सुविचार — अपयश म्हणजे आपला दोष नव्हे योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत अनेक अपयशातून यशाची निर्मिती होते (लेखक: यदुनाथ थत्तेजन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
  • घटना - १६ सप्टेंबर १९७० — ब्लॅक सप्टेंबर — जॉर्डन देशाने पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन विरुद्ध युद्धाची घोषणा केली, हे युद्ध ब्लॅक सप्टेंबर म्हणून ओळखले जाते.
  • सुविचार — जो विचारांचा अतिरेक करतो त्याच्या हातून विशेष काही घडत नाही (लेखक: स्किलर)
  • सुविचार — फार खोलवर असलेली जखम शोधू नका तसे केल्यास तुम्ही आणखी एक नवी जखम तयार कराल (लेखक: थॉमस फुलर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

६ जुलै निधन

  • २००४: थॉमस क्लेस्टिल
  • २००२: धीरुभाई अंबानी (जन्म: २८ डिसेंबर १९३२ )
  • १९९९: एम. एल. जयसिंहा (जन्म: ३ मार्च १९३९ )
  • १९९७: चेतन आनंद (जन्म: ३ जानेवारी १९२१ )
  • १९८६: बाबू जगजीवनराम (जन्म: ५ एप्रिल १९०८ )
  • १८६९: अगोगोस्टन हरॅस्थी (जन्म: ३० ऑगस्ट १८१२ )
  • १८५४: जॉर्ज ओहम (जन्म: १६ मार्च १७८९ )