२००६:
चीनयुद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथूला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.
१९८२:
पुणे - मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा पूल (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.
१९४७:
रशिया - देशात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरुवात झाली.
१९१०:
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे - स्थापना.
१९०८:
रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
१८९२:
दादाभाई नौरोजी - यांची ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय म्हणून निवड झाली.
१८८५:
रेबीज रोग - लुई पाश्चर यांनी या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली.
१७८५:
डॉलर - हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.
१७३५:
मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024