ठळक गोष्टी
  • घटना - १७ जून १९९१ — राजीव गांधी — यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
  • सुविचार — शब्द हे जणू काही विचारांचे कपडेच होत म्हणून त्यांना तुम्ही फाटलेले घाणेरडे आणि चिंध्या झालेले कपडे चढवू नका तुम्ही स्वतःच्या कपड्यांची जशी… (लेखक: लॉर्ड चेस्टर फिल्ड)
  • घटना - १७ जून १९४० — दुसरे महायुद्ध — ब्रिटीश सैन्याने फोर्ट कॅपुझो, लिबिया इटालियन सैन्याकडून जिंकून घेतला.
  • घटना - १७ जून १६३१ — मुमताज — ज्यांच्या साठी ताजमहाल बांधला त्यांचे बाळाला जन्म देताना निधन.
  • सुविचार — हातातल्या सुखाचा त्याग करून जो काल्पनिक सुखाच्या मागे लागतो त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही (लेखक: रामकृष्ण परमहंसजन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६)
  • सुविचार — शहाण्या लोकांना या जगात निरुपयोगी असे काहीच आढळत नाही (लेखक: जीन डे ला फॉन्टेन)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१९ मे निधन

  • २००९: रॉबर्ट एफ. फर्चगॉट (जन्म: ४ जून १९१६ )
  • २००८: विजय तेंडुलकर (जन्म: ६ जानेवारी १९२८ )
  • २००४: ई. के. नयनार (जन्म: ९ डिसेंबर १९१९ )
  • १९९९: प्रा. रमेश तेंडुलकर
  • १९९७: शंभू मित्रा (जन्म: २२ ऑगस्ट १९१५ )
  • १९९५: पं. विनयचंद्र मौदगल्य
  • १९६९: आबा चांदोरकर
  • १९५८: सर जदुनाथ सरकार (जन्म: १० डिसेंबर १८७० )
  • १९५२: बंगलोर नगरनाथम्मा (जन्म: ३ नोव्हेंबर १८७८ )
  • १९०९: मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस (जन्म: १७ सप्टेंबर १८९१ )
  • १९०४: जमशेदजी टाटा (जन्म: ३ मार्च १८३९ )
  • १२९७: मुक्ताबाई