घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — प्रेमाची सातत्य म्हणजेच सुख असे वाटते पण या सुखापाठोपाठ दुःखही येते पण आपण मात्र एकालाच बिलगुण बसतो व दुसऱ्याला टाळतो सुखदुःखाच्या वास्तवते… (लेखक: जे कृष्णमूर्ती)
सुविचार — तत्त्वज्ञानाचा अभ्यास वरवर केला तर संशय उत्पन्न होतात पण सखोल अभ्यास करताच संशय थांबतात (लेखक: फ्रान्सिस बेकन)
सुविचार — आपण जे ऐकतो ते विसरतो आपण जे पाहतो ते लक्षात ठेवतो आपण जे करतो ते जाणवतो (लेखक: कन्फ्युसिअस)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — प्रेमाची सातत्य म्हणजेच सुख असे वाटते पण या सुखापाठोपाठ दुःखही येते पण आपण मात्र एकालाच बिलगुण बसतो व दुसऱ्याला टाळतो सुखदुःखाच्या वास्तवते… (लेखक: जे कृष्णमूर्ती)
सुविचार — तत्त्वज्ञानाचा अभ्यास वरवर केला तर संशय उत्पन्न होतात पण सखोल अभ्यास करताच संशय थांबतात (लेखक: फ्रान्सिस बेकन)
सुविचार — आपण जे ऐकतो ते विसरतो आपण जे पाहतो ते लक्षात ठेवतो आपण जे करतो ते जाणवतो (लेखक: कन्फ्युसिअस)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
१९९९:— आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.
१९९९:— आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.
१९९८:— परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
१९९५:— बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.
१९८४:— इन्सॅट-१-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.
१९७६:— वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
१९२८:— बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली.
१९०९:— सिनेमाकलर या पहिल्या रंगीत चित्रपट प्रथम पॅलेस थिएटर, लंडन मध्ये प्रदर्शित झाला.