ठळक गोष्टी
  • सुविचार — जो विजयानंतरही स्वतःवर सीएम ठेवू शकतो त्याला दुप्पट विजय लागतो (लेखक: बी एफ बेकॉन)
  • घटना - ११ मे १८५७ — १८५७ चा राष्ट्रीय उठाव भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
  • घटना - ११ मे १९९८ — २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
  • ११ मे विशेष दिन — राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
  • सुविचार — अन्नावरच्या प्रेम इतके अस्सल असे दुसरे कुठल्याही प्रकारचे प्रेम दाखविता येणार नाही (लेखक: जॉर्ज बर्नार्ड शॉजन्म: २६ जुलै १८५६ | निधन: २ नोव्हेंबर १९५०)
  • सुविचार — देशाची सुधारणा करायची असेल तर प्रथमता विद्यार्थ्यांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे (लेखक: लोकमान्य टिळक)
  • घटना - ११ मे १५०२ — ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२६ मार्च निधन

  • २०१५: टॉमस ट्रान्सट्रोमर (जन्म: १५ एप्रिल १९३१ )
  • २०१२: माणिक गोडघाटे (जन्म: १० मे १९३७ )
  • २००९: ग्रिसेल्डा अल्वारेझ (जन्म: ५ एप्रिल १९१३ )
  • २००८: बाबूराव बागूल (जन्म: १७ जुलै १९३० )
  • २००३: हरेन पंड्या (जन्म: २७ ऑगस्ट १९६१ )
  • १९९९: आनंद शंकर (जन्म: ११ डिसेंबर १९४२ )
  • १९९७: नवलमल फिरोदिया (जन्म: ९ सप्टेंबर १९१० )
  • १९९६: डेव्हिड पॅकार्ड (जन्म: ७ सप्टेंबर १९१२ )
  • १९९६: के. के. हेब्बर
  • १९४५: डेव्हिड लॉईड जॉर्ज (जन्म: १७ जानेवारी १८६३ )
  • १९३२: हेन्री एम. लेलंड (जन्म: १६ फेब्रुवारी १८४३ )
  • १८८५: अंसन स्तागेर (जन्म: २० एप्रिल १८२५ )
  • १८२७: लुडविग व्हान बीथोव्हेन (जन्म: १६ डिसेंबर १७७० )