ठळक गोष्टी
  • घटना - ३ मे १९४७ — इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.
  • सुविचार — सत्याचा शोध हा सामर्थ्याचा अविष्कार आहे ते काही दुबळ्या आंधळ्या मनुष्याचे चाचपटणे नव्हे (लेखक: स्वामी विवेकानंदजन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • सुविचार — जोवर आपल्या जगण्याने एखाद्या तरी माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करता येत असेल तोवर आपल्या जीवनात अर्थ आहे असे समजायचे (लेखक: महात्मा गांधी)
  • ३ मे विशेष दिन — जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन
  • घटना - ३ मे १९९९ — एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय गृहस्थाने १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदांत पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला.
  • घटना - ३ मे १९१३ — दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.
  • सुविचार — आपल्या मधील एकही दोष लक्षात न येणे हाच आपला सर्वात मोठा दोष आहे (लेखक: डेल कर्णिगी)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१९ जानेवारी

घटना

  • १९६६: इंदिरा गांधी
  • १९४९:

जन्म

  • १९३५: सौमित्र चट्टोपाध्याय (निधन: १५ नोव्हेंबर २०२० )
  • १९१९: ओमप्रकाश मेहरा (निधन: ८ नोव्हेंबर २०१५ )
  • १८९८: वि. स. खांडेकर (निधन: २ सप्टेंबर १९७६ )

निधन

  • १९९०: ओशो (जन्म: ११ डिसेंबर १९३१ )
  • १९०५: देबेन्द्रनाथ टागोर (जन्म: १५ मे १८१७ )
  • १५९७: महाराणा प्रताप (जन्म: ९ मे १५४० )