घटना - २ ऑगस्ट १९७९ — रजनीकांत आरोळे — यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.
सुविचार — काळाला बदलणाऱ्या आकाशाला बांधणाऱ्या त्याचप्रमाणे हिमालयाचे चूर्ण करणाऱ्या आदरणीय उत्साह शक्तीचे जिवंत प्रतिक म्हणजे तरुण असा तरुणच तुझ्यात… (लेखक: पांडुरंग शास्त्री आठवले)
सुविचार — माणुस किती मूर्ख असला तरी गरज त्याला शहाणपण शिकवते (लेखक: युरी फीडस)
जन्म - २ ऑगस्ट १८७६ — पिंगाली वेंकय्या — भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचे रचनाकार (निधन: ४ जुलै १९६३)
सुविचार — आपण जोपर्यंत अंतकरणातील घाण काढून टाकत नाही तोपर्यंत प्रार्थना करण्याचा आपल्याला हक्क नाही (लेखक: महात्मा गांधी)
घटना - २ ऑगस्ट १६७७ — मराठा साम्राज्य — शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
घटना - २ ऑगस्ट १९७९ — रजनीकांत आरोळे — यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.
सुविचार — काळाला बदलणाऱ्या आकाशाला बांधणाऱ्या त्याचप्रमाणे हिमालयाचे चूर्ण करणाऱ्या आदरणीय उत्साह शक्तीचे जिवंत प्रतिक म्हणजे तरुण असा तरुणच तुझ्यात… (लेखक: पांडुरंग शास्त्री आठवले)
सुविचार — माणुस किती मूर्ख असला तरी गरज त्याला शहाणपण शिकवते (लेखक: युरी फीडस)
जन्म - २ ऑगस्ट १८७६ — पिंगाली वेंकय्या — भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचे रचनाकार (निधन: ४ जुलै १९६३)
सुविचार — आपण जोपर्यंत अंतकरणातील घाण काढून टाकत नाही तोपर्यंत प्रार्थना करण्याचा आपल्याला हक्क नाही (लेखक: महात्मा गांधी)
घटना - २ ऑगस्ट १६७७ — मराठा साम्राज्य — शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
१९९०:न. शे. पोहनेरकर— मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक
(जन्म: ३ ऑक्टोबर १९०७
)
१९७६:वि. स. खांडेकर— भारतीय मराठी कादंबरीकार — पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार
(जन्म: १९ जानेवारी १८९८
)
१९६९:हो ची मिन्ह— व्हिएतनामचे राष्ट्रपती
(जन्म: १९ मे १८९०
)
१९६०:डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर— वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक
१९३७:पियरे डी कौर्तिन— आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे स्थापक
(जन्म: १ जानेवारी १८६३
)
१९२५:जोहाना व्हॅन गॉगबोंगर— व्हिन्सेंट व्हॅन गॉगची मेहुणी, ज्यांना व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांच्या मरणोत्तर प्रसिद्धीचे श्रेय दिले जाते
(जन्म: ४ ऑक्टोबर १८६२
)