ठळक गोष्टी
-
सुविचार — मी करू शकतो हा आशावादी माणसाचा मूलमंत्र असतो आणि मला हे जमणारच नाही हा निराशावादी माणसाचा सूर असतो (लेखक: बायबल)
-
सुविचार — कुठल्याही दुराग्रहाचा अभाव आणि परिस्थिती ही जुळवून घेण्याचे सामर्थ्य हे भारतीय संस्कृतीचे विशेष होय (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
-
जन्म - १९ मार्च १९२४ — फकीर चंद कोहली — भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक — पद्म विभूषण (निधन: २६ नोव्हेंबर २०२०)
-
सुविचार — सन्मार्गाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण (लेखक: अरेस्टॉंटल)
-
निधन - १९ मार्च १९८२ — आचार्य कॄपलानी — स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी आणि पर्यावरणवादी (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)
-
निधन - १९ मार्च २००८ — सर आर्थर सी. क्लार्क — विज्ञान कथालेखक व संशोधक (जन्म: १६ डिसेंबर १९१७)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — मी करू शकतो हा आशावादी माणसाचा मूलमंत्र असतो आणि मला हे जमणारच नाही हा निराशावादी माणसाचा सूर असतो (लेखक: बायबल)
-
सुविचार — कुठल्याही दुराग्रहाचा अभाव आणि परिस्थिती ही जुळवून घेण्याचे सामर्थ्य हे भारतीय संस्कृतीचे विशेष होय (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
-
जन्म - १९ मार्च १९२४ — फकीर चंद कोहली — भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक — पद्म विभूषण (निधन: २६ नोव्हेंबर २०२०)
-
सुविचार — सन्मार्गाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण (लेखक: अरेस्टॉंटल)
-
निधन - १९ मार्च १९८२ — आचार्य कॄपलानी — स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी आणि पर्यावरणवादी (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)
-
निधन - १९ मार्च २००८ — सर आर्थर सी. क्लार्क — विज्ञान कथालेखक व संशोधक (जन्म: १६ डिसेंबर १९१७)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२ सप्टेंबर घटना
-
१९९९: — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
१९६०: — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
१९४६: — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
१९४५: — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
१९३९: — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
१९२०: — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
१९१६: — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.