सुविचार — अडचणीच्या प्रसंगातून कोणीही माणूस टाऊन सुलाखून निघू शकतो पण माणसाच्या चारित्र्याची खरी ओळख होते त्याच्या संपन्न परिस्थितीतील आचरणावरून (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
घटना - १५ एप्रिल १९४० — दुसरे महयुद्ध नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
सुविचार — तुम्ही काही लोकांना सर्व कार्ड फसवू शकाल आणि सर्व लोकांना काही काळ फसवू शकाल परंतु सर्व लोकांना सर्वकाळ फसवू शकणार नाही (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
सुविचार — घाम गाळून कमावलेला एकचदा मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे फसवून मिळविलेल्या यशापेक्षा सरळ आलेले अपयश श्रेयस्कर असते (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
घटना - १५ एप्रिल १९२३ — मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.
घटना - १५ एप्रिल १९९७ — मक्का पासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
सुविचार — अडचणीच्या प्रसंगातून कोणीही माणूस टाऊन सुलाखून निघू शकतो पण माणसाच्या चारित्र्याची खरी ओळख होते त्याच्या संपन्न परिस्थितीतील आचरणावरून (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
घटना - १५ एप्रिल १९४० — दुसरे महयुद्ध नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
सुविचार — तुम्ही काही लोकांना सर्व कार्ड फसवू शकाल आणि सर्व लोकांना काही काळ फसवू शकाल परंतु सर्व लोकांना सर्वकाळ फसवू शकणार नाही (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
सुविचार — घाम गाळून कमावलेला एकचदा मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे फसवून मिळविलेल्या यशापेक्षा सरळ आलेले अपयश श्रेयस्कर असते (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
घटना - १५ एप्रिल १९२३ — मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.
घटना - १५ एप्रिल १९९७ — मक्का पासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
१९९६:— भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST असे करण्यात आले.
१९४९:— जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
जन्म
१९२९:मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर)— अमेरिकन गांधीवादी मंत्री आणि नेते — नोबेल पुरस्कार
(निधन: ४ एप्रिल १९६८
)
१९२१:बाबासाहेब भोसले— महाराष्ट्राचे ९वे मुख्यमंत्री, वकील आणि राजकारणी
(निधन: ६ ऑक्टोबर २००७
)
१९१९:मॉरिस हेर्झॉग— अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा लुई लाचेनल यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक
(निधन: १३ डिसेंबर २०१२
)
१८९५:अर्तुरी इल्मारी विर्तनें— फिन्निश रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
(निधन: ११ नोव्हेंबर १९७३
)
निधन
२०२३:राजकुमार मुकर्रम जाह— हैदराबादचे ८वे निजाम
(जन्म: ६ ऑक्टोबर १९३३
)
१९९८:गुलझारीलाल नंदा— भारताचे हंगामी पंतप्रधान, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी
(जन्म: ४ जुलै १८९८
)
१९८८:शॉन मॅकब्राइड— आयरिश रिपब्लिकन परराष्ट्र व्यवहार मंत्री — नोबेल पुरस्कार
(जन्म: २६ जानेवारी १९०४
)