ठळक गोष्टी
  • जन्म - १३ मे १९५१ — आनंद मोडक — भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक
  • सुविचार — साहित्य संगीत नाट्य चित्र यांसारख्या कलांनी माणसाच्या जीवनाला समृद्ध केले आहे मानवाला सुसंस्कृत बनविले आहे परंतु एखादा माणूस साक्षर असून दे… (लेखक: यशवंतराव चव्हाणजन्म: १२ मार्च १९१३ | निधन: २५ नोव्हेंबर १९८४)
  • सुविचार — शीला शिवाय जर शिकले सवरलेले लोक निर्माण होऊ लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे (लेखक: अज्ञात)
  • घटना - १३ मे २००० — उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
  • सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
  • घटना - १३ मे १९६२ — भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

११ नोव्हेंबर निधन

  • २०२२: सिद्धान्त वीर सुर्यवंशी (जन्म: १५ डिसेंबर १९७५ )
  • २००५: पीटर ड्रकर (जन्म: १९ नोव्हेंबर १९०९ )
  • २००५: डॉ. एम. सी. मोदी
  • २००४: यासर अराफत (जन्म: २४ ऑगस्ट १९२९ )
  • १९९९: अरविंद मेस्त्री
  • १९९७: यशवंत दत्त
  • १९९४: कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा (जन्म: २९ डिसेंबर १९०४ )
  • १९८४: मार्टिन ल्यूथर किंग सिनीअर (जन्म: १९ डिसेंबर १८९९ )
  • १९७३: अर्तुरी इल्मारी विर्तनें (जन्म: १५ जानेवारी १८९५ )