सुविचार
प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.
विज्ञान आणि मानवाच्या बुद्धीच्या कथा वृंदावल्या पण हृदय मात्र छोटेच राहिले
सर्व आनंदी कुटुंबाचे आनंदी असण्याचे कारण सारखे असते पण दुःखी असण्याचे प्रत्येक कुटुंबाची कारण वेगळे असते
कुणाशी शत्रुत्व किंवा वय ठेवणे म्हणजे आपल्या विकासाला खीळ घालणे होय
आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळ्यात असतात
शिक्षकास पूर्वी आचार्य म्हणत आचार्य म्हणजे आचारवान स्वतः आदर्श जीवन आचरण राष्ट्राकडून नाही तसेच करून घेणारा तो आचार्य अशा आचार्याच्या कर्तुत्वानेच राष्ट्र निर्माण झाली आहेत हिंदुस्थानाची नवी घडी बसवायची आहे त्यासाठी राष्ट्रनिर्मितीचे मोठे कार्य आपल्यापुढे आहे
मोठमोठी कामे ही ताकदीने केली जात नाही तर ती सहनशक्तीनेच होतात
समता ही आजची हाक आहे ती आपणास समता आजचा गुरुधर्म आहे याची जाणीव ठेवली पाहिजे
सर्वच प्रश्न सोडून सुटणारे नसतात काही प्रश्न सोडून दिले की सुटतात
कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण आहे
प्रगतीचा मार्ग हा चुकीच्या काटा-कुठयातून जातो जो मनुष्य या काटा-कुठ्यांना भितो त्याची कधीही प्रगती होत नाही