ठळक गोष्टी
  • सुविचार — तुम्हाला दुःख सहन करावे लागले तर समजा की तुम्ही जिवंत आहात (लेखक: ओव्हिड)
  • सुविचार — खरे यश मिळवण्यासाठी स्वतःला चार प्रश्न विचारा का? का नाही? मी का नाही? आता का नाही? (लेखक: जेम्स आलं)
  • सुविचार — हिंदू-मुस्लीम सिंधी कानडी अशा विविधतेच्या भावना निर्माण करण्यापेक्षा आपण प्रथम भारतीय आहोत अशी भावना निर्माण केली पाहिजे (लेखक: अज्ञात)
  • जन्म - २९ ऑगस्ट १९०५ — मेजर ध्यानचंद — भारतीय हॉकीचे महान खेळाडू आणि तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते — पद्मभूषण, ऑलम्पिक सुर्वण पदक (निधन: ३ डिसेंबर १९७९)
  • २९ ऑगस्ट विशेष दिन — अणुशस्त्र जागृती दिन
  • घटना - २९ ऑगस्ट १८९८ — गुडईयर कंपनीची स्थापना झाली.
  • घटना - २९ ऑगस्ट ७०८ — जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

सुविचार

प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.

विज्ञान आणि मानवाच्या बुद्धीच्या कथा वृंदावल्या पण हृदय मात्र छोटेच राहिले

लेखक: विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )

सर्व आनंदी कुटुंबाचे आनंदी असण्याचे कारण सारखे असते पण दुःखी असण्याचे प्रत्येक कुटुंबाची कारण वेगळे असते

लेखक: लिओ टॉलस्टॉय (जन्म: ९ सप्टेंबर १८२८ | निधन: २० नोव्हेंबर १९१० )

कुणाशी शत्रुत्व किंवा वय ठेवणे म्हणजे आपल्या विकासाला खीळ घालणे होय

लेखक: विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )

आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळ्यात असतात

लेखक: विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )

शिक्षकास पूर्वी आचार्य म्हणत आचार्य म्हणजे आचारवान स्वतः आदर्श जीवन आचरण राष्ट्राकडून नाही तसेच करून घेणारा तो आचार्य अशा आचार्याच्या कर्तुत्वानेच राष्ट्र निर्माण झाली आहेत हिंदुस्थानाची नवी घडी बसवायची आहे त्यासाठी राष्ट्रनिर्मितीचे मोठे कार्य आपल्यापुढे आहे

लेखक: विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )

मोठमोठी कामे ही ताकदीने केली जात नाही तर ती सहनशक्तीनेच होतात

लेखक: सॅम्युअल जॉन्सन (जन्म: १८ सप्टेंबर १७०९ | निधन: १३ डिसेंबर १७८४ )

समता ही आजची हाक आहे ती आपणास समता आजचा गुरुधर्म आहे याची जाणीव ठेवली पाहिजे

लेखक: विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )

सर्वच प्रश्न सोडून सुटणारे नसतात काही प्रश्न सोडून दिले की सुटतात

लेखक: विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )

कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण आहे

लेखक: विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )

प्रगतीचा मार्ग हा चुकीच्या काटा-कुठयातून जातो जो मनुष्य या काटा-कुठ्यांना भितो त्याची कधीही प्रगती होत नाही

लेखक: विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )