सुविचार
प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.
राष्ट्राचे चारित्र्य हे तेथील तरुणांपुढील आदर्शवरून ठरते
जगातल्या सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर गोष्टी दिसतच नाहीत किंवा त्यांना स्पर्शही करता येत नाही त्या हृदयातून जाणता येतात
स्वदेशाशिवाय व स्वातंत्र्य शिवाय कोणत्याही कलेची उन्नती होणे शक्य नाही
पाणी किती हिंसक झाला तरी त्याच्या अंगी दयेचा ओलावा असतोच
आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर मग जगात कशाचीच किंमत वाटत नाही
मनुष्याचा गौरव त्याच्या विचारांमध्ये असतो म्हणूनच योग्य वर्तणुकीची खरी व्याख्या चांगल्या विचारातच असते
जगातील सर्वात चांगल्या व सर्वात सुंदर वस्तूंना आपण पाहू शकत नाही किंवा त्यांना स्पर्शही करू शकत नाही पण आपण त्यांना हृदयापासून जाणून घेऊ शकतो
सौंदर्य ही स्त्रीची सामर्थ्य आहे तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे
दुखी माणसाला मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात प्रार्थना साठी जोडलेल्या दोन्ही हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे
संकटे टाळणे म्हणजे एक प्रकारे आव्हानापासून पळ काढणे सोय आयुष्य जगायचे असेल तर ते धाडसानेच जगले पाहिजे