ठळक गोष्टी
  • घटना - ३० मे १९९३ — पु. ल. देशपांडे — यांना त्रिदल संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
  • जन्म - ३० मे १९५० — परेश रावल — भारतीय अभिनेते — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • सुविचार — वाद न घालता काम करणे हाच जीवन सफल करण्याचा एकमेव उपाय आहे (लेखक: वॉल्टेअर)
  • सुविचार — प्रसन्न गुलाबाचा सुवास हवा असेल तर काट्याचेही हसतमुखाने स्वागत करायला शिका (लेखक: नेताजी सुभाषचंद्र बोसजन्म: २३ जानेवारी १८९७ | निधन: १८ ऑगस्ट १९४५)
  • सुविचार — कीर्ती म्हणजे गाजविलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे (लेखक: सॉक्रेटिस)
  • निधन - ३० मे २००० — राम विलास शर्मा — भारतीय कवी आणि समीक्षक — साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १० ऑक्टोबर १९१२)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

सुविचार

प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.

राष्ट्राचे चारित्र्य हे तेथील तरुणांपुढील आदर्शवरून ठरते

लेखक: जोसेफ मॅझिनी (जन्म: २२ जून १८०५ | निधन: १० मार्च १८७२ )

जगातल्या सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर गोष्टी दिसतच नाहीत किंवा त्यांना स्पर्शही करता येत नाही त्या हृदयातून जाणता येतात

लेखक: हेलन केलर (जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८ )

स्वदेशाशिवाय व स्वातंत्र्य शिवाय कोणत्याही कलेची उन्नती होणे शक्य नाही

लेखक: जोसेफ मॅझिनी (जन्म: २२ जून १८०५ | निधन: १० मार्च १८७२ )

पाणी किती हिंसक झाला तरी त्याच्या अंगी दयेचा ओलावा असतोच

लेखक: थॉमस पेन (जन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९ )

आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर मग जगात कशाचीच किंमत वाटत नाही

लेखक: आचार्य अत्रे (जन्म: १३ ऑगस्ट १८९८ | निधन: १३ जून १९६९ )

मनुष्याचा गौरव त्याच्या विचारांमध्ये असतो म्हणूनच योग्य वर्तणुकीची खरी व्याख्या चांगल्या विचारातच असते

लेखक: ब्लेस पास्कल (जन्म: १९ जून १६२३ | निधन: १९ ऑगस्ट १६६२ )

जगातील सर्वात चांगल्या व सर्वात सुंदर वस्तूंना आपण पाहू शकत नाही किंवा त्यांना स्पर्शही करू शकत नाही पण आपण त्यांना हृदयापासून जाणून घेऊ शकतो

लेखक: हेलन केलर (जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८ )

सौंदर्य ही स्त्रीची सामर्थ्य आहे तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे

लेखक: आचार्य अत्रे (जन्म: १३ ऑगस्ट १८९८ | निधन: १३ जून १९६९ )

दुखी माणसाला मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात प्रार्थना साठी जोडलेल्या दोन्ही हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे

लेखक: स्वामी विवेकानंद (जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )

संकटे टाळणे म्हणजे एक प्रकारे आव्हानापासून पळ काढणे सोय आयुष्य जगायचे असेल तर ते धाडसानेच जगले पाहिजे

लेखक: हेलन केलर (जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८ )