ठळक गोष्टी
  • सुविचार — उठा कामाला लागा हे जीवन आणखी किती दिवस टिकणार आहे जन्माला आलाच आहात तर काहीतरी महत्त्व कार्य करून जा नाहीतर तुमच्यात आणि वृक्ष पाषाणात फरकत… (लेखक: स्वामी विवेकानंदजन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • घटना - ७ ऑगस्ट १९४७ — थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.
  • सुविचार — ज्यांच्याकडे आकलनाशिवाय कल्पना आहे त्यांची अवस्था पंख आहेत पण पायच नाहीत अशी असते (लेखक: जोसेफ जोबर्ड)
  • घटना - ७ ऑगस्ट २००० — ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
  • सुविचार — खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो (लेखक: स्वामी रामानंद तीर्थजन्म: ३ ऑक्टोबर १९०३ | निधन: २२ जानेवारी १९७२)
  • निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते — नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

६ जून निधन

  • २००२: शांता शेळके (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२ )
  • १९८६: मस्ती व्यंकटेश अय्यंगार (जन्म: ६ जून १८९१ )
  • १९७६: जे. पॉल गेटी (जन्म: १५ डिसेंबर १८९२ )
  • १९६१: कार्ल युंग (जन्म: २६ जुलै १८७५ )
  • १९५७: गुरूदेव रानडे (जन्म: ३ जुलै १८८६ )
  • १९४१: लुई शेवरोलेट (जन्म: २५ डिसेंबर १८७८ )
  • १८९१: जॉन ए. मॅकडोनाल्ड (जन्म: ११ जानेवारी १८१५ )
  • १८६१: कॅमिलो बेन्सो (जन्म: १० ऑगस्ट १८१० )