सुविचार
प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.
एखादे बीज खडकावर पडले तर योग्य परिस्थितीच्या अभावामुळे तेथे ते जीव धरू शकणार नाही तेथे त्याची जोपासना होणे शक्य नसते विचारबिजानाही हाच नियम लागू आहे प्रतिकूल परिस्थितीत धान्य विजयी करपून जातात पण त्यांना अनुकूल परिस्थिती मिळाली की कालांतराने ती रुजू लागतात आणि त्यांचे वृक्ष बनतात
स्तब्धता हा संभाषणाचा सुरक्षित कटिबंध आहे
प्रेमात उष्णता जितकी जास्त तितके ते लवकर थंड होते
जेव्हा आपण जगाच्या व्यवहारामध्ये प्रमाणापेक्षा जास्त गुंतत जातो तेव्हा जवळच्या व्यक्तींना नकळत दूर करीत असतो
प्रेम हे गोवरासारखे असते ते आयुष्यात उशिरा आले की फारच वाईट
फार खोलवर असलेली जखम शोधू नका तसे केल्यास तुम्ही आणखी एक नवी जखम तयार कराल
जन्माला येणारे प्रत्येक मूल हाच संदेश घेऊन येते की ईश्वराला मानवावर विश्वास आहे
प्रामाणिकपणा आणि अप्रमाणिकपणा या दोन्ही सवयी सरावानेच आत्मसात होणाऱ्या आहेत
कोणत्याही गोष्टीची कमतरता निर्माण झाल्यावर त्या वस्तूची किंमत कळत असते
ज्याचे आपल्या वाणीवर नियंत्रण नाही त्याच्या हृदयात सत्याचा वास नाही अशा व्यक्तीला तुमच्या आसपास थारा देऊ नका कारण ती व्यक्ती तुमची हत्या कधीही करू शकेल