ठळक गोष्टी
  • २९ ऑगस्ट विशेष दिन — अणुशस्त्र जागृती दिन
  • घटना - २९ ऑगस्ट १९७४ — चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
  • निधन - २९ ऑगस्ट २००८ — जयश्री गडकर — मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना — महाराष्ट्र शासनाचे विविध सन्मान (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)
  • सुविचार — जग हे धोकादायक आहे त्यात दृष्ट लोक आहेत म्हणून नव्हे तर ज्यांना हे दिसत असूनही ते काहीच करत नाहीत त्यांच्यामुळे (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — मी अभ्यास करण्यासाठी जगेन जगण्यासाठी अभ्यास करणार नाही (लेखक: फ्रान्सिस बेकन)
  • घटना - २९ ऑगस्ट १९६६ — द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
  • सुविचार — ज्याने या जीवनात टिकून राहावे अशी विषय ईश्वराची इच्छा असते त्याला तो स्वतः स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची देणगी बहाल करतो (लेखक: हेन्रीक ibence)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

सुविचार

प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.

एक जरी मन मोडण्यापासून रोखले तरी जीवनाचे सार्थक होईल

लेखक: इमिली डिकिन्सन

आळशीपणा कदाचित आकर्षक वाटतो पण काम केल्यामुळे समाधान वाटते

लेखक: अँड फ्रांक

स्वभूमीच्या लोकात स्व धर्मात आणि स्व आचरणात राहून अविचारी व अज्ञानी देश बांधवांच्या निंदेस किंवा छळास न विता त्यांच्याशी कधी भांडून कधी युक्तिवाद करून कधी लाडीगोडी लावून अथवा सामर्थ्य असल्यास कधी दटवून आणि त्यांची सुधारणा करणे यातच खरी देशप्रेती खरी बंधुता खरा देशाभिमान खरे शहाणपण व खरा पुरुषार्थ आहे

लेखक: गोपाळ गणेश आगरकर

जेव्हा दुःखे येतात तेव्हा ती एक एकटी येत नाहीत तर अक्षरशः समूहाने येतात

लेखक: विल्यम शेक्सपियर (जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६ )

आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर मग जगात कशाचीच किंमत वाटत नाही

लेखक: आचार्य अत्रे (जन्म: १३ ऑगस्ट १८९८ | निधन: १३ जून १९६९ )

मोठ मोठ्या कृत्यांच्या केवळ योजनेपेक्षा पूर्ण केलेली लहान लहान कृती अधिक चांगली

लेखक: पीटर मार्शल

जर तुमच्या आयुष्यात संगीत असेल तर तुम्ही कधीही

लेखक: शंकर महादेवन (जन्म: ३ मार्च १९६७ | निधन: — )

हजारो लिखित तत्वांपेक्षा एखादी प्रत्यक्षातील कृती कितीतरी मौलिक असते

लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

सकाळचा उगवता सूर्य खूप सुंदर असतो परंतु रात्र संपल्याशिवाय तो सुंदर देखावा पाहता येत नाही त्याचप्रमाणे यशाचा सूर्य पहावयाचा असेल तर धीर धरावा लागतो प्रयत्न कष्ट व चिकाटी यांची कास धरावी लागते

लेखक: कुसुमाग्रज (जन्म: २७ फेब्रुवारी १९१२ | निधन: १० मार्च १९९९ )

आठवण म्हणजे एक प्रकारे भेटण्याचाच प्रकार होय

लेखक: खालील जिब्रान