सुविचार
प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.
स्वर्गापेक्षा मी चांगल्या पुस्तकाचे स्वागत करीन कारण पुस्तक जिथे असेल तेथे स्वर्ग निर्माण होईल
ज्या देशाला दूरदृष्टीची देणगी लाभलेली नाही तो देश नाश पावल्याशिवाय राहणार नाही
सर्व जगाला विसरून मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात मन एकाग्र झाल्यावर अशक्य असे एकही काम नाही एकाग्रता मानवाला यशस्वी करते कर्तव्य मग्नतेत साऱ्या जगाचा विसर पडणे म्हणजेच एकाग्रता
दुःख विसरून आनंदाने जगण्याचे सामर्थ्य विनोदात असते
ज्या झाडांना खळे लागतात त्याच झाडांना लोक दगडे मारतात निषफळ झाडांना कोणी दगड मारत नाही
सुखदायक क्षणाचा मला मनापासून आनंद आस्वाद घ्यावयाचा असतो म्हणून मी मद्यपान करायची काढते
आयुष्य जगण्याचे केवळ दोन मार्ग आहेत एक म्हणजे चमत्कार नावाची गोष्ट अस्तित्वात नाही असे मानणे दुसरी म्हणजे सर्व काही चमत्कार आहे असे मानणे
जोपर्यंत दिवा स्वतः भेटत असतो तोपर्यंत त्या दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो
शास्त्राने आपणास सत्य दाखविण्याचे वचन दिले आहे त्याने कधीही शांतता राखण्याचे वा सुख देण्याचे वचन दिले नाही
दुष्ट अंतकरणाच्या माणसांना बदलविण्याची सामर्थ्य संताच्या वाणीत व कृतीत असते