ठळक गोष्टी
  • घटना - २९ ऑगस्ट १९४७ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.
  • सुविचार — तुम्ही जर चुकांसाठी तुमचे सर्व दरवाजे बंद करून टाकले तर स्वतः दरवाजाच्या बाहेरच राहील (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
  • सुविचार — आपण जर वाईट गोष्टीचा बीज नष्ट केलं नाही तर वाईट गोष्टीच आपल्याला नष्ट करतील (लेखक: अज्ञात)
  • निधन - २९ ऑगस्ट २००८ — जयश्री गडकर — मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना — महाराष्ट्र शासनाचे विविध सन्मान (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)
  • २९ ऑगस्ट विशेष दिन — तेलगु भाषा दिन
  • सुविचार — सत्य हे संशय लोकांना कधी गवसणार नाही कारण ते गाईएवजी बैलाचे दूध काढाव्यात जातात (लेखक: एस जॉन्सन)
  • घटना - २९ ऑगस्ट १८२५ — पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

सुविचार

प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.

शतकांनी इतिहास घडतो पण अशी कित्येक शतके रुढी निर्मूलनासाठी खर्ची पडतात

लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन

माणसाची किंमत तो काय काम करतो व कशा पद्धतीने करतो यावर अवलंबून असते त्यामुळे माणूस या जीवनात काहीतरी मिळतो व काहीतरी गमवतो

लेखक: संत गाडगे महाराज (जन्म: २३ फेब्रुवारी १८७६ | निधन: २० डिसेंबर १९५६ )

एका ??ारड्यात आईला ठेवले व दुसऱ्या पार्टीत सर्व जगाला ठेवले तरीसुद्धा आईचे पारडे अधिक जड होईल

लेखक: नेपोलियन बोनापार्ट

प्रीती हृदयात शोधावी लागते ती बाजारात किंवा शेतात मिळत नाही

लेखक: केशवसुत (जन्म: ७ ऑक्टोबर १८६६ | निधन: ७ नोव्हेंबर १९०५ )

स्वार्थ विरहित खरी कुरी सेवा हीच खरी प्रार्थना

लेखक: सी राजगोपालचारी

तुम्हाला दुःख सहन करावे लागले तर समजा की तुम्ही जिवंत आहात

लेखक: ओव्हिड

एकांत वासाचा काही लोकांवर मद्य सारखा परिणाम होतो त्यांनी तो अति होऊ देता कामा नये नाहीतर तो थेट डोक्यात चढेल

लेखक: मेरी कॉलरेस

ऐशआराम म्हणजे जीवनाचा गंज प्रतिष्ठेचे मरण आणि सर्व शक्तीचा ऱ्हास आहे

लेखक: साने गुरुजी

दुःख सोचूनच माणसाला सर्व मिळत असतं

लेखक: रवींद्रनाथ टागोर

एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून

लेखक: राल्फ वालडो इमर्सन