सुविचार
प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.
जर तुम्ही चारित्र्यसंपन्न नसाल जर तुमच्या विचारांवर व आचारांवर तुमचा ताबा नसेल तर तुमची सर्व विद्वता तुमचा सर्व अभ्यास व्यर्थ आहे
जिंकण्याची इच्छा तर सर्वांनाच असते पण त्यासाठी मनाची तयारी करण्याची इच्छा फार कमी लोकांकडे असते
विद्येचे फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार
बर्फ उकडा नाही तर फोडा तुम्हाला त्यापासून पाणीच मिळणार
सामान्यतः आपली स्तुती व्हावी म्हणून आपण दुसऱ्याची स्तुती करतो
देशाची सुधारणा करायची असेल तर प्रथमता विद्यार्थ्यांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे
दिव्या गतीने जाणाऱ्या मनुष्य अशक्यतेच्या गावात अपयशाच्या मुक्कामाला जाऊन पोहोचतो
माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते
या जगात माणसाला लाभणारी सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे स्त्रीचे अंतकरण
वैवाहिक वैवाहिक प्रेम प्रजोत्पादनाला उपयोगी पडते स्नेहाने मानवी जीवनाला परिपूर्णता येते तर उश्रुंखल प्रेमाने जीवन खराब होऊन त्याची अधोगती होते