सुविचार
प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.
सुरक्षित अंतरापासून सुरत व दाखविणे सोपे असते
इतरांची काळजी घेणे आणि त्यांना भरभरून प्रेम देणे या दोन गोष्टी शक्य तितक्या करा कारण तुमचे जीवन आनंदमय
आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय
प्रसन्न गुलाबाचा सुवास हवा असेल तर काट्याचेही हसतमुखाने स्वागत करायला शिका
सर्व ठिकाणी सत्यवर्तन केल्याशिवाय मानवप्राणी सुखी होणार नाही
निसर्गाने माणसाला एक चीफ दिली आहे पण कान दोन दिले आहेत याची कारण असे की माणूस जितके बोलतो त्याच्या दुप्पट त्याने एकावे
स्वतःवर प्रभुत्व असल्याशिवाय इतरांवर प्रभुत्व गाजविणे हे ब्रह्माचे व विराशाचे ठरणारे असते
विद्या प्रज्ञा करुणाशील आणि मैत्री या पंचशील तत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे
जेव्हा दुःखे येतात तेव्हा ती एक एकटी येत नाहीत तर अक्षरशः समूहाने येतात
प्रेमासाठी त्या करावा लागतो प्रेम सर्वत्र आहे अक्षय आहे सर्वव्यापी आहे मंगल आहे प्रेमा वाचून सुख नाही प्रेमामध्ये अपारशक्ती आहे अमर्याद सामर्थ्य आहे