ठळक गोष्टी

सुविचार

प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.

सुरक्षित अंतरापासून सुरत व दाखविणे सोपे असते

लेखक: इसाप

इतरांची काळजी घेणे आणि त्यांना भरभरून प्रेम देणे या दोन गोष्टी शक्य तितक्या करा कारण तुमचे जीवन आनंदमय

लेखक: टोनी रॉबिन्स

आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय

लेखक: प्लेटो

प्रसन्न गुलाबाचा सुवास हवा असेल तर काट्याचेही हसतमुखाने स्वागत करायला शिका

लेखक: नेताजी सुभाषचंद्र बोस (जन्म: २३ जानेवारी १८९७ | निधन: १८ ऑगस्ट १९४५ )

सर्व ठिकाणी सत्यवर्तन केल्याशिवाय मानवप्राणी सुखी होणार नाही

लेखक: महात्मा फुले (जन्म: ११ एप्रिल १८२७ | निधन: २८ नोव्हेंबर १८९० )

निसर्गाने माणसाला एक चीफ दिली आहे पण कान दोन दिले आहेत याची कारण असे की माणूस जितके बोलतो त्याच्या दुप्पट त्याने एकावे

लेखक: राम मनोहर लोहिया (जन्म: २३ मार्च १९१० | निधन: १२ ऑक्टोबर १९६७ )

स्वतःवर प्रभुत्व असल्याशिवाय इतरांवर प्रभुत्व गाजविणे हे ब्रह्माचे व विराशाचे ठरणारे असते

लेखक: महात्मा गांधी

विद्या प्रज्ञा करुणाशील आणि मैत्री या पंचशील तत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे

लेखक: महाजनो येण गतः संपत

जेव्हा दुःखे येतात तेव्हा ती एक एकटी येत नाहीत तर अक्षरशः समूहाने येतात

लेखक: विल्यम शेक्सपियर (जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६ )

प्रेमासाठी त्या करावा लागतो प्रेम सर्वत्र आहे अक्षय आहे सर्वव्यापी आहे मंगल आहे प्रेमा वाचून सुख नाही प्रेमामध्ये अपारशक्ती आहे अमर्याद सामर्थ्य आहे

लेखक: बालकवी