ठळक गोष्टी
  • निधन - २९ ऑगस्ट २००८ — जयश्री गडकर — मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना — महाराष्ट्र शासनाचे विविध सन्मान (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)
  • २९ ऑगस्ट विशेष दिन — भारतीय क्रीडा दिन
  • घटना - २९ ऑगस्ट १९६६ — द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
  • घटना - २९ ऑगस्ट १९१८ — टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
  • सुविचार — आकाश हे आपल्या डोळ्याचे रोजचे अन्न आहे (लेखक: इमर्सन)
  • सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे (लेखक: महात्मा गांधी)
  • सुविचार — ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्त्वाची असते (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

सुविचार

प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.

जगात तलवार आणि मन अशा दोनच शक्ती आहेत नेहमी महत्त्वाच्या क्षणी मन हेच तलवारीचा पराभव करीत असते

लेखक: नेपोलियन बोनापार्ट

थोडे वाचणे व अधिक विचार करणे थोडे बोलणे आणि अधिक एकने हाच बुद्धिमान बनवण्याचा उपाय आहे

लेखक: रवींद्रनाथ टागोर

स्वर्गापेक्षा मी चांगल्या पुस्तकाचे स्वागत करीन कारण पुस्तक जिथे असेल तेथे स्वर्ग निर्माण होईल

लेखक: लोकमान्य टिळक

भ्रमिष्ट प्रेमिक आणि कवी हे कल्पनाशक्तीने परिपूर्ण भरलेले असतात

लेखक: विल्यम शेक्सपियर (जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६ )

देव देश व मानव यांची सेवा करताना जो सर्व त्याग करतो तो कृतार्थ होतो कारण त्यागातच वैभव आहे संचयात नाही

लेखक: डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन

मूर्ख लोकांमध्ये एक विचित्र पद्धतीचा आत्मविश्वास असतो ज्याचा उगम त्यांच्या अज्ञानातच आढळतो कुठलीही गोष्ट योग्यरीत्या करण्याची इच्छा नसणे हे त्या गोष्टीच्या अज्ञानापेक्षा लाजिरवाणी होय

लेखक: बेंजामिन फ्रँकलिन

आपले हक्क हे आपल्या कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही जोपर्यंत आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या प??र पडत असतो तोपर्यंत आपले हक्क आणि अधिकार अबाधित राहतात ते आपण लक्षात घेतले पाहिजे

लेखक: जॉन एफ केनेडी

शिकविणे म्हणजे दोनदा शिकणे

लेखक: जोसेफ जॉबर्ट

प्रेमाची सातत्य म्हणजेच सुख असे वाटते पण या सुखापाठोपाठ दुःखही येते पण आपण मात्र एकालाच बिलगुण बसतो व दुसऱ्याला टाळतो सुखदुःखाच्या वास्तवते पासून दूर करण्यासाठी कल्पना रंजनाचा आश्रय हा उत्कृष्ट असला तरी अखेरचा आश्रय ईश्वरच असतो

लेखक: जे कृष्णमूर्ती

ध्यान आणि प्रकाश यासाठीच प्रार्थना करा अन्य प्रार्थना स्वार्थासाठीच असते

लेखक: स्वामी विवेकानंद (जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )