ठळक गोष्टी
  • सुविचार — आपल्या परंपरा आपण सांभाळणे जरुरी आहे कारण अनेक शतकांनी इतिहास बनत असतो आणि शेकडो इतिहासातून एखादी परंपरा जन्माला येते आणि अशा शेकडो परंपरेच… (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
  • सुविचार — सतत कार्यामुळे एखाद्या वेळी नुकसान होण्याचा संभव असतो पण आळशीपणामुळे कधीच कोणाचा फायदा होत नाही (लेखक: झिमरन)
  • सुविचार — शत्रूवर प्रेम करा कारण तेच आपले दोष सांगतात (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
  • निधन - ३० मे १९६८ — सावळाराम लक्ष्मण हळदणकर — मराठी चित्रकार (जन्म: २५ नोव्हेंबर १८८२)
  • जन्म - ३० मे १९४० — जगमोहन दालमिया — भारतीय उद्योजक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) २६वे अध्यक्ष (निधन: २० सप्टेंबर २०१५)
  • जन्म - ३० मे १९५० — परेश रावल — भारतीय अभिनेते — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

सुविचार

प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.

भिंतीवरचा नकाशा वाऱ्याने हल्ला म्हणजे जगाचा भूगोल बदलत नाही

लेखक: लोकमान्य टिळक

जे शहाणपण माणसाला त्याच्या तारुण्यात मिळणे आवश्यक असते ते शहाणपण त्याला त्याच्या वृद्धावस्थेत अगदी शेवटी शेवटी सुचते हीच मानव जातीची खरी शोकांतिका होय

लेखक: सद्गुरु वामनराव पै

वक्त्याचे विचार सखोल नसतील तर ते भाषणाची लांबण लावून त्याचे भरपाई करण्याचा प्रयत्न करतात

लेखक: मोंटेसक्यू

सामर्थ्य हे कळकळीच्या सेवेमधून निर्माण होते

लेखक: महात्मा गांधी

जेव्हा संतोष रुपी धन तुम्हाला प्राप्त होते तेव्हा इतर गोष्टी कचऱ्याप्रमाणे तुच्छ वाटतात

लेखक: संत कालिदास

शिक्षणाचा खरा अर्थ मनातील अज्ञानाची भीती दूर करून सुसंस्कृत समाज निर्मिती हाच आहे

लेखक: जे कृष्णमूर्ती

सुख हे अत्तराच्या सुगंधाप्रमाणे आहे जे दुसऱ्यावर शिंपडले असता स्वतःवरही शिंपडले जाते

लेखक: भगवान गौतम बुद्ध

ज्याला सत्य कळले नाही तो मूर्ख होय आणि ज्याला सत्य कळले पण जो ते कबूल करत नाही तो गुन्हेगार होय

लेखक: गॅलिलिओ

उठा कामाला लागा हे जीवन आणखी किती दिवस टिकणार आहे जन्माला आलाच आहात तर काहीतरी महत्त्व कार्य करून जा नाहीतर तुमच्यात आणि वृक्ष पाषाणात फरकतो काय तेही अस्तित्वात येतात जगतात आणि नष्ट होतात

लेखक: स्वामी विवेकानंद (जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )

माणूस ही एकमेव निर्मिती अशी आहे जी आपण जसे आहोत तसे नाकारते

लेखक: अज्ञात