ठळक गोष्टी
  • घटना - २९ ऑगस्ट १८३१ — मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.
  • घटना - २९ ऑगस्ट १८३३ — युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.
  • सुविचार — जोवर आपल्या जगण्याने एखाद्या तरी माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करता येत असेल तोवर आपल्या जीवनात अर्थ आहे असे समजायचे (लेखक: महात्मा गांधी)
  • सुविचार — भूक लागलेला इसम कधीही स्वयंपाकावर रागावत नाही (लेखक: सी एस लुईस)
  • निधन - २९ ऑगस्ट २००८ — जयश्री गडकर — मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना — महाराष्ट्र शासनाचे विविध सन्मान (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)
  • सुविचार — दुर्बल गोष्टी एकत्रित झाल्या की त्या प्रबळ होतात (लेखक: ती फुलर)
  • २९ ऑगस्ट विशेष दिन — भारतीय क्रीडा दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

सुविचार

प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.

दुखी त्यांचे अश्रू पुसणे व त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हेच सर्वात सुंदर ईश्वर कार्य होय

लेखक: साने गुरुजी

ज्यांच्या आपल्या स्वप्नांच्या सौंदर्यावर विश्वास आहे त्यांनाच उत्तम भवितव्य आहे

लेखक: रुझवेल्ट

व्यक्तीला समाजोपयोगी बनविणे म्हणजे शिक्षण

लेखक: फ्रान्सिस बेकन

ज्याला नियमित पणाची किंवा व्यक्तशीरपणे कामे करण्याची सवय असते तोच जीवनात यशस्वी होतो

लेखक: नेपोलियन बोनापार्ट

देवावर अवलंबून न राहता आपल्या मनगटाच्या जोरावर आपले भवितव्य घडविण्याच्या कामाला लागा

लेखक: अज्ञात

तत्त्वज्ञानाचा अभ्यास वरवर केला तर संशय उत्पन्न होतात पण सखोल अभ्यास करताच संशय थांबतात

लेखक: फ्रान्सिस बेकन

पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर उभी नसून दलित श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे

लेखक: अण्णाभाऊ साठे

संपूर्ण एकाग्रता हेच मानवी यशाचे गमक आहे

लेखक: स्वामी विवेकानंद (जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )

करीन परिस्थितीत बहुतेकांना तग धरता येतो पण व्यक्तीच्या चारित्र्याचा खरा कस लागतो तो त्याच्याकडे सत्ता आल्यानंतर

लेखक: अब्राहम लिंकन (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५ )

सूर्याचा प्रकाश मला प्रिय आहे त्याने माझी वाढ होते म्हणून मला तो वंदनीय आहे पण म्हणून मी पृथ्वीवर जेव्हा सोडून त्याच्या जवळ जाऊ पाहिल तर जळून जाईल जोपर्यंत सूर्याची तेच सहन करण्याचे सामर्थ्य माझ्या मते नाही तोपर्यंत सूर्यापासून दूर राहूनच मी धर्मश्रेष्ठ मानला तरी तो स्वीकारण्यात माझे कल्याण नसते

लेखक: आचार्य विनोबा भावे