सुविचार
प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.
निसर्गाने माणसाला एक चीफ दिली आहे पण कान दोन दिले आहेत याची कारण असे की माणूस जितके बोलतो त्याच्या दुप्पट त्याने एकावे
बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तीशी स्पर्धा चालेल पण मूर्खा बरोबर मित्रता योग्य नाही
अभ्यासाचा ध्यास घेतल्याशिवाय व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही
जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्या मार्गाने पुढे केले पाहिजे
खरा धर्म हा दुर्बल आणि दुर्दम्य आसक्तींना घालून मन निर्मळ करतो
माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते
जीवनाची कृतार्थता कशात आहे याचा शोध घेण्यास जर शिक्षणाची मदत होत नसेल तर ते शिक्षण व्यर्थ आहे आपण खून शिकलो पण त्यामुळे आपल्या भावना विचार प्रेरणा यांचा सुसंवाद जर आपल्याकडून साजला जात नसेल तर आपले जीवन अपूर्ण विसर्वादी ग्रस्तच राहील अशा तारेचा सुसंवाद साधणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट आहे
ज्यांना जास्त गोष्टीची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता भासते
आशा ही शक्तीची सोबती आणि यशाची जननी आहे ज्याच्या मनात जितकी जास्त आशा त्याच्या आयुष्यात इतके जास्त चमत्कार
एक ने हे प्रेमातील पहिले कर्तव्य होय