सुविचार
प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.
संकटेच माणसाला सर्वश्रेष्ठ शिक्षण देतात जी माणसे संकटे सहन करतात ती आपल्या जीवनात नेहमी यशस्वी होतात
वाद न घालता काम करणे हाच जीवन सफल करण्याचा एकमेव उपाय आहे
जगातील सर्वात चांगल्या व सर्वात सुंदर वस्तूंना आपण पाहू शकत नाही किंवा त्यांना स्पर्शही करू शकत नाही पण आपण त्यांना हृदयापासून जाणून घेऊ शकतो
उद्या मिळणाऱ्या मोरापेक्षा आज मिळणारे कबूतर बरे
विद्याधन आणि शक्ती यांची मनुष्याला आवश्यकता आहे त्यांची वृद्धी करणे हे प्रत्येकाची कर्तव्य आहे पण या साऱ्यांचा तो कशाप्रकारे उपयोग करतो यावर त्या मनुष्याची संस्कृती ठरते केवळ विद्या धन शक्तीची वृद्धी केल्याने मानव संस्कृतीची प्रगती होत नाही तर तिच्या वापरावर समाजाची संस्कृती अवलंबून असते
जोपर्यंत दिवा स्वतः भेटत असतो तोपर्यंत त्या दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो
लांब लांब चे टप्पे घ्यायचे तर आयुष्याचा प्रवास फार कठीण आहे पण छोटे छोटे टप्पे घेत गेले तर हाच प्रवास कितीतरी सोपा आहे
प्रेमासाठी त्या करावा लागतो प्रेम सर्वत्र आहे अक्षय आहे सर्वव्यापी आहे मंगल आहे प्रेमा वाचून सुख नाही प्रेमामध्ये अपारशक्ती आहे अमर्याद सामर्थ्य आहे
चारित्र्य राखतात येणे सोपे आहे परंतु ते परत मिळवता येणे अवघड आहे
कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण आहे