सुविचार
प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.
जेव्हा घरचाच माणूस मनुष्यशत्रुत्व करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा तो बाहेरच्या शत्रूपेक्षाही भयंकर असतो
इतरांची काळजी घेणे आणि त्यांना भरभरून प्रेम देणे या दोन गोष्टी शक्य तितक्या करा कारण तुमचे जीवन आनंदमय
तीन गोष्टी शेजारी देत रहा मान दान व ज्ञान
आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय
मानवाला जे स्वावलंबी व निस्वार्थी बनविते ते म्हणजे शिक्षण
तुम्हाला दुःख सहन करावे लागले तर समजा की तुम्ही जिवंत आहात
कायदे गरिबांना भरडतात आणि श्रीमंत लोक कायद्यावर आपले अधिराज्य चालवितात
स्वतःच्या वृत्तीचा नीट सूक्ष्म अभ्यास करा आणि तुमच्या असे लक्षात येईल की तुम्हाला बसलेला प्रत्येक तडाखा तुम्हीच तुमच्यासाठी तयार केला आहे
कुठल्याही दुराग्रहाचा अभाव आणि परिस्थिती ही जुळवून घेण्याचे सामर्थ्य हे भारतीय संस्कृतीचे विशेष होय
तीक्ष्दारीच्या तलवारीपेक्षाही नींदे मुळे जखम जास्त खोल होते आणि अंतकरण कापले जाते