निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते
— नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
सुविचार — कोणतीही गोष्ट तोडून ट**** सोपे असते पण जोडण्याकरिता कौशल्य व सावधगिरी लागते (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — पैशाचे प्रेम आणि ज्ञानाचे प्रेम याची क्वचितच गाठ पडते (लेखक: जॉर्ज हरबर्ट)
घटना - ७ ऑगस्ट १९९१ — जमिनीवरुन हवेत मारा करणार्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्यांदा यशस्वी चाचणी झाली.
सुविचार — एक संशय दुसऱ्या संशयाला जन्म देतो (लेखक: पी सायरस)
घटना - ७ ऑगस्ट १९४७ — थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.
निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते
— नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
सुविचार — कोणतीही गोष्ट तोडून ट**** सोपे असते पण जोडण्याकरिता कौशल्य व सावधगिरी लागते (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — पैशाचे प्रेम आणि ज्ञानाचे प्रेम याची क्वचितच गाठ पडते (लेखक: जॉर्ज हरबर्ट)
घटना - ७ ऑगस्ट १९९१ — जमिनीवरुन हवेत मारा करणार्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्यांदा यशस्वी चाचणी झाली.
सुविचार — एक संशय दुसऱ्या संशयाला जन्म देतो (लेखक: पी सायरस)
घटना - ७ ऑगस्ट १९४७ — थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.