ठळक गोष्टी
-
जन्म - २३ जून १९४२ — जब्बार पटेल — दिग्दर्शक
-
सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
-
२३ जून विशेष दिन — आंतरराष्ट्रीय विधवा दिन
-
सुविचार — ईश्वराला सर्वत्र जाता येईना म्हणून त्याने आईची निर्मिती केली (लेखक: ज्यू म्हण)
-
घटना - २३ जून २०१३ — निक वॉलेंडा — दोरीवर यशस्वीरित्या ग्रँड कॅन्यन ओलांडून चालणारे पहिले व्यक्ती बनले.
-
सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
-
घटना - २३ जून १९८५ — नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ, टोकियो — येथे दहशतवादी बॉम्बस्फोट.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
जन्म - २३ जून १९४२ — जब्बार पटेल — दिग्दर्शक
-
सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
-
२३ जून विशेष दिन — आंतरराष्ट्रीय विधवा दिन
-
सुविचार — ईश्वराला सर्वत्र जाता येईना म्हणून त्याने आईची निर्मिती केली (लेखक: ज्यू म्हण)
-
घटना - २३ जून २०१३ — निक वॉलेंडा — दोरीवर यशस्वीरित्या ग्रँड कॅन्यन ओलांडून चालणारे पहिले व्यक्ती बनले.
-
सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
-
घटना - २३ जून १९८५ — नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ, टोकियो — येथे दहशतवादी बॉम्बस्फोट.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
३० नोव्हेंबर
-
१९९६: — ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
-
१९१७: — कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना.
-
१९४५: वाणी जयराम — भारतीय पार्श्वगायिका — पद्मा भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९१०: कवी बाकीबाब — भारतीय गोमंतकीय कवी — पद्मश्री
-
२०१४: जर्बोम गॅमलिन — अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री
-
२०१२: इंद्रकुमार गुजराल — भारताचे १२ वे पंतप्रधान