सुविचार — आजचे युग बाजाराचे आहे कार्यविक्रयाचे आहे चरितार्थासाठी प्रत्येकाला काही ना काही विकावे लागते कोणी श्रम विकतात कोणी बुद्धी विकतात तर कोणी प्… (लेखक: वि वा शिरवाडकर)
सुविचार — सतत कार्यामुळे एखाद्या वेळी नुकसान होण्याचा संभव असतो पण आळशीपणामुळे कधीच कोणाचा फायदा होत नाही (लेखक: झिमरन)
सुविचार — आजचे युग बाजाराचे आहे कार्यविक्रयाचे आहे चरितार्थासाठी प्रत्येकाला काही ना काही विकावे लागते कोणी श्रम विकतात कोणी बुद्धी विकतात तर कोणी प्… (लेखक: वि वा शिरवाडकर)
सुविचार — सतत कार्यामुळे एखाद्या वेळी नुकसान होण्याचा संभव असतो पण आळशीपणामुळे कधीच कोणाचा फायदा होत नाही (लेखक: झिमरन)
२०००:— पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन एन्डेव्हर या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.
१९९८:— एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स चा करार झाल्यामुळे एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली.
१९९६:— ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
१९९५:— ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म संपल्याची अधिकृत घोषणा.
१९६६:— बार्बाडोसला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६१:— १९५९ मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या सांगत्ये ऐका या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात ५५१ दिवस चालण्याचा विक्रम केला.
१९१७:— कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना.
१८७२:— हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.