ठळक गोष्टी
-
घटना - २७ एप्रिल १९४१ — दुसरे महायुद्ध — जर्मन फौजांनी अथेन्समधे प्रवेश केला.
-
सुविचार — स्तुतीने चांगली माणसे सुधारतात तर वाईट माणसे बिघडतात (लेखक: थॉमस एडिसन)
-
जन्म - २७ एप्रिल १९२० — मणिभाई देसाई — भारतीय ग्रामीण विकासाचे प्रणेते, कार्यकर्ते — पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: १४ नोव्हेंबर १९९३)
-
जन्म - २७ एप्रिल १५९३ — मुमताज महल — शाहजहानची पत्नी (निधन: १७ जून १६३१)
-
सुविचार — लोक फक्त त्याच गोष्टी पाहतात ज्या पाहण्याची त्यांची मानसिकता असते (लेखक: इमर्सन)
-
सुविचार — आवाजावरून माणसाच्या चारित्र्याची परीक्षा करता येते (लेखक: बी डिझरायली)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २७ एप्रिल १९४१ — दुसरे महायुद्ध — जर्मन फौजांनी अथेन्समधे प्रवेश केला.
-
सुविचार — स्तुतीने चांगली माणसे सुधारतात तर वाईट माणसे बिघडतात (लेखक: थॉमस एडिसन)
-
जन्म - २७ एप्रिल १९२० — मणिभाई देसाई — भारतीय ग्रामीण विकासाचे प्रणेते, कार्यकर्ते — पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: १४ नोव्हेंबर १९९३)
-
जन्म - २७ एप्रिल १५९३ — मुमताज महल — शाहजहानची पत्नी (निधन: १७ जून १६३१)
-
सुविचार — लोक फक्त त्याच गोष्टी पाहतात ज्या पाहण्याची त्यांची मानसिकता असते (लेखक: इमर्सन)
-
सुविचार — आवाजावरून माणसाच्या चारित्र्याची परीक्षा करता येते (लेखक: बी डिझरायली)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
४ फेब्रुवारी निधन
-
२०२३: वाणी जयराम — भारतीय पार्श्वगायिका — पद्मा भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
२०११: मार्टिअल सेलेस्टीन — हैती देशाचे पहिले पंतप्रधान
-
२००२: मास्टर भगवान — चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक
-
२००१: पंकज रॉय — भारतीय क्रिकेटपटू
-
१९८४: जानकी अम्माल — भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ
-
१९७४: सत्येंद्रनाथ बोस — भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ — पद्म विभूषण
-
१८९४: अडॉल्फ सॅक्स — सॅक्सोफोन वाद्याचे जनक
-
१६७०: तानाजी मालुसरे — नरवीर