ठळक गोष्टी
  • घटना - ७ ऑगस्ट २००० — ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
  • निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते — नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
  • सुविचार — आपल्या परंपरा आपण सांभाळणे जरुरी आहे कारण अनेक शतकांनी इतिहास बनत असतो आणि शेकडो इतिहासातून एखादी परंपरा जन्माला येते आणि अशा शेकडो परंपरेच… (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
  • सुविचार — प्रतिष्ठा ही बनावट व निकामी गोष्ट आहे (लेखक: विल्यम शेक्सपियरजन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
  • सुविचार — शिक्षणाचा खरा अर्थ मनातील अज्ञानाची भीती दूर करून सुसंस्कृत समाज निर्मिती हाच आहे (लेखक: जे कृष्णमूर्ती)
  • जन्म - ७ ऑगस्ट १९२५ — एम. एस. स्वामीनाथन — भारतीय कृषी शास्त्रज्ञ, भारतातील हरितक्रांतीचे जनक आणि अन्नसुरक्षेचे समर्थक — भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २८ सप्टेंबर २०२३)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२९ नोव्हेंबर

घटना

  • २०००:
  • १८७७:

जन्म

  • १९२९: मुनीर हुसेन (निधन: २९ जुलै २०१३ )
  • १९०७: गोपीनाथ तळवलकर (निधन: ७ जून २००० )
  • १८७४: अंतोनियो मोनिझ

निधन

  • १९९३: जे. आर. डी. टाटा (जन्म: २९ जुलै १९०४ )
  • १९५९: गोविंद सखाराम सरदेसाई (जन्म: १७ मे १८६५ )
  • १९५०: बाया कर्वे