९ नोव्हेंबर
-
१९८८: — मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
-
१९४७: — भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.
-
१९३१: लक्ष्मी मल सिंघवी — भारतीय कायदेपंडित, विद्वान आणि मुत्सद्दी — पद्म भूषण
-
१९२४: पं. चिंतामणी व्यास — भारतीय ख्यालगायक, गुरु व बंदिशकार — पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
-
१८७७: सर मोहम्मद इक़्बाल — सारे जहाँ से अच्छा गीताचे कवी आणि राजकारणी
-
२०११: हर गोबिंद खुराना — भारतीय-अमेरिकन जैव रसायनशास्त्रज्ञ — पद्म विभूषण, नोबेल पुरस्कार
-
१९६२: धोंडो केशव कर्वे — भारतीय प्राध्यापक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते — भारतरत्न, पद्म विभूषण