१५ नोव्हेंबर - दिनविशेष


१५ नोव्हेंबर घटना

२०००: झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.
१९९९: रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान.
१९९६: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर.
१९८९: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.
१९४९: महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.

पुढे वाचा..



१५ नोव्हेंबर जन्म

१९८६: सानिया मिर्झा - लॉन टेनिस खेळाडू - पद्म भूषण, पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९७९: पल्लवी शाह - भारतीय बुद्धिबळपटू, वुमन इंटरनॅशनल मास्टर
१९४८: सुहास शिरवळकर - कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक (निधन: ११ जुलै २००३)
१९३६: तारा सिंग हेर - भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक (निधन: १८ नोव्हेंबर १९९८)
१९२९: शिरीष पै - कवयित्री

पुढे वाचा..



१५ नोव्हेंबर निधन

२०२१: आर्यभट्ट - (जन्म: २९ जुलै १९२२)
२०२०: सौमित्र चट्टोपाध्याय - भारतीय बंगाली दिग्दर्शक, अभिनेते - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: १९ जानेवारी १९३५)
२०१२: कृष्ण चंद्र पंत - भारतीय राजकारणी (जन्म: १० ऑगस्ट १९३१)
१९९६: डॉ. माधवराव सूर्याजी पवार - कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
१९८२: विनोबा भावे - भूदान चळवळीचे प्रणेते - भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: ११ सप्टेंबर १८९५)

पुढे वाचा..



फेब्रुवारी

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025