घटना - १३ सप्टेंबर १७५९ — अब्राहमच्या मैदानाची लढाई — सात वर्षांच्या युद्धात ब्रिटीशांनी फ्रेंचांचा पराभव केला, अमेरिकेत फ्रेंच आणि भारतीय युद्ध म्हणून ओळखले जाते.
सुविचार — जबाबदारी म्हणजे जिद्द नव्हे जबाबदारी म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधी (लेखक: ओशो — जन्म: ११ डिसेंबर १९३१ | निधन: १९ जानेवारी १९९०)
सुविचार — आवश्यक गोष्टींपासून सुरुवात करा नंतर आपल्या आटोक्यात येतील अशा गोष्टी करा शेवटी तुमच्या लक्षात येईल की आपण अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही करू लाग… (लेखक: सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी)
घटना - १३ सप्टेंबर १८९९ — बॅटियन शिखर — मॅकेंडर, ऑलियर आणि ब्रोचेरेल यांनी केनिया पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखरावर (५१९९ मी - १७०५८ फूट) पहिल्यांदा चढाई केली.
घटना - १३ सप्टेंबर १९२२ — अझिजिया, लिबिया — येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील त्यावेळची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
सुविचार — सगळ्या देशाला एका भाषेत बोलायला शिका मग बघा काय चमत्कार घडतो (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
घटना - १३ सप्टेंबर १७५९ — अब्राहमच्या मैदानाची लढाई — सात वर्षांच्या युद्धात ब्रिटीशांनी फ्रेंचांचा पराभव केला, अमेरिकेत फ्रेंच आणि भारतीय युद्ध म्हणून ओळखले जाते.
सुविचार — जबाबदारी म्हणजे जिद्द नव्हे जबाबदारी म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधी (लेखक: ओशो — जन्म: ११ डिसेंबर १९३१ | निधन: १९ जानेवारी १९९०)
सुविचार — आवश्यक गोष्टींपासून सुरुवात करा नंतर आपल्या आटोक्यात येतील अशा गोष्टी करा शेवटी तुमच्या लक्षात येईल की आपण अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही करू लाग… (लेखक: सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी)
घटना - १३ सप्टेंबर १८९९ — बॅटियन शिखर — मॅकेंडर, ऑलियर आणि ब्रोचेरेल यांनी केनिया पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखरावर (५१९९ मी - १७०५८ फूट) पहिल्यांदा चढाई केली.
घटना - १३ सप्टेंबर १९२२ — अझिजिया, लिबिया — येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील त्यावेळची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
सुविचार — सगळ्या देशाला एका भाषेत बोलायला शिका मग बघा काय चमत्कार घडतो (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
१९९९:— रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान.
१९९६:— भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर.
१९८९:— सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.
१९४९:— महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.