सुविचार — ज्याचे आपल्या वाणीवर नियंत्रण नाही त्याच्या हृदयात सत्याचा वास नाही अशा व्यक्तीला तुमच्या आसपास थारा देऊ नका कारण ती व्यक्ती तुमची हत्या कध… (लेखक: संत कबीर)
सुविचार — ज्याचे आपल्या वाणीवर नियंत्रण नाही त्याच्या हृदयात सत्याचा वास नाही अशा व्यक्तीला तुमच्या आसपास थारा देऊ नका कारण ती व्यक्ती तुमची हत्या कध… (लेखक: संत कबीर)
१९९९:— रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान.
१९९६:— भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर.
१९८९:— सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.
१९४९:— महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.