घटना - ९ मे १८७४ — मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम सुरू झाल्या.
घटना - ९ मे १८७७ — पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.
सुविचार — ज्या विद्येमध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची दृष्टी आहे कर्तव्यशक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
घटना - ९ मे १८७४ — मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम सुरू झाल्या.
घटना - ९ मे १८७७ — पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.
सुविचार — ज्या विद्येमध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची दृष्टी आहे कर्तव्यशक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
१९९९:— नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.
१९९२:— आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
१९५५:— कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
१९३६:— लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.
१९२४:— एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.
जन्म
१८८२:वालचंद हिराचंद दोशी— उद्योगपती
(निधन: ८ एप्रिल १९५३
)
निधन
२०००:बाबूराव सडवेलकर— चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक
(जन्म: २८ जून १९२८
)