ठळक गोष्टी
-
सुविचार — पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा साबण आहे (लेखक: अज्ञात)
-
घटना - ११ फेब्रुवारी १९९० — २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.
-
सुविचार — स्वातंत्र्य म्हणजे स्वतः त सुधारणा करण्यासाठी मिळालेली संधी (लेखक: अल्बर्ट कामु)
-
जन्म - ११ फेब्रुवारी १९३१ — गोपीचंद नारंग — भारतीय साहित्य समीक्षक — पद्म भूषण, पद्मश्री (निधन: १५ जून २०२२)
-
सुविचार — पुस्तकापेक्षाही माणसाचा अभ्यास जास्त आवश्यक आहे (लेखक: ला रोशे फुकॉल्ड)
-
घटना - ११ फेब्रुवारी १९७९ — पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा साबण आहे (लेखक: अज्ञात)
-
घटना - ११ फेब्रुवारी १९९० — २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.
-
सुविचार — स्वातंत्र्य म्हणजे स्वतः त सुधारणा करण्यासाठी मिळालेली संधी (लेखक: अल्बर्ट कामु)
-
जन्म - ११ फेब्रुवारी १९३१ — गोपीचंद नारंग — भारतीय साहित्य समीक्षक — पद्म भूषण, पद्मश्री (निधन: १५ जून २०२२)
-
सुविचार — पुस्तकापेक्षाही माणसाचा अभ्यास जास्त आवश्यक आहे (लेखक: ला रोशे फुकॉल्ड)
-
घटना - ११ फेब्रुवारी १९७९ — पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
३१ ऑक्टोबर
-
१९८४: — पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
-
१९८४: — पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
-
१९६६: — दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
-
१९४१: — माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
-
१९२०: — नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
-
१८७६: — भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.
-
१८६४: — नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.
-
१८७५: सरदार वल्लभभाई पटेल — भारताचे पहिले उपपंतप्रधान — भारतरत्न (मरणोत्तर)
-
१९८४: इंदिरा गांधी — भारताच्या ३ऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान — भारतरत्न