३१ ऑक्टोबर
-
१९८४: — पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
-
१९८४: — पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
-
१९६६: — दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
-
१९४१: — माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
-
१९२०: — नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
-
१८७६: — भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.
-
१८६४: — नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.
-
१८७५: सरदार वल्लभभाई पटेल — भारताचे पहिले उपपंतप्रधान — भारतरत्न (मरणोत्तर)
-
२०२२: जमशेद जीजी इराणी — टाटा स्टीलचे प्रसिद्ध उद्योगपती आणि स्टील मॅन ऑफ इंडिया. — पद्मभूषण
-
२०२२: टी. जे. चंद्रचूडन — भारतीय राजकारणी
-
१९८४: इंदिरा गांधी — भारताच्या ३ऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान — भारतरत्न