३१ ऑक्टोबर घटना
-
१९८४: — पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
-
१९८४: — पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
-
१९६६: — दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
-
१९४१: — माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
-
१९२०: — नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
-
१८७६: — भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.
-
१८६४: — नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.