सुविचार — आळस हा महाभयंकर हुशार शत्रू आहे माणसाच्या मनाचा किल्ल्याला त्याला नेहमीच वेडा असतो त्याचा केव्हा हल्ला होईल याला नेम नाही (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
सुविचार — प्रत्येक क्षण सोनेरी असतो फक्त ते पारखणारी नजर हवी (लेखक: हेन्री मिलर)
सुविचार — जो स्वतःच्या मनातील भावना इच्छा आणि भीती यावर विजय मिळवतो तो राजापेक्षा श्रेष्ठ होय (लेखक: जॉन मिल्टन — जन्म: ९ डिसेंबर १६०८ | निधन: ८ नोव्हेंबर १६७४)
घटना - ९ मार्च १९५९ — बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
घटना - ९ मार्च १९४५ — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
सुविचार — आळस हा महाभयंकर हुशार शत्रू आहे माणसाच्या मनाचा किल्ल्याला त्याला नेहमीच वेडा असतो त्याचा केव्हा हल्ला होईल याला नेम नाही (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
सुविचार — प्रत्येक क्षण सोनेरी असतो फक्त ते पारखणारी नजर हवी (लेखक: हेन्री मिलर)
सुविचार — जो स्वतःच्या मनातील भावना इच्छा आणि भीती यावर विजय मिळवतो तो राजापेक्षा श्रेष्ठ होय (लेखक: जॉन मिल्टन — जन्म: ९ डिसेंबर १६०८ | निधन: ८ नोव्हेंबर १६७४)
घटना - ९ मार्च १९५९ — बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
घटना - ९ मार्च १९४५ — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
२०१३:उत्तराखंड ढगफुटी— केदारनाथ येथे अनेक दिवस झालेल्या मुसळधार पाऊसामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले, यात किमान ६ हजार लोकांचे निधन. ही २००४ च्या सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती आहे.
२०१२:शेन्झोऊ ९ अंतराळयान— चीनने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
२०१०:भूतान— देश तंबाखूवर पूर्णपणेबंदी करणारा हा जगातील पहिला देश बनला.
१९९०:— मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.
१९७७:ओरॅकल कॉर्पोरेशन— कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) म्हणून सुरु झाली.
१९६३:व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा— या अंतराळ प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळयात्री बनल्या.
१९४७:— नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठाचेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
१९१४:लोकमान्य टिळक— यांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका.
१९११:इंटरनॅशनल बिझनेस मशीनस् कॉर्पोरेशन (आय. बी. एम.)— कंपनीची कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग म्हणून सुरवात झाली.