सुविचार — सामान्य माणूस आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश काम करतो जी माणसे आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्य… (लेखक: अँड्रय़ू कर्णिगी)
जन्म - १ मे १९७१ — अजित कुमार — भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर
सुविचार — तीन गोष्टी शेजारी देत रहा मान दान व ज्ञान (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
सुविचार — सामान्य माणूस आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश काम करतो जी माणसे आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्य… (लेखक: अँड्रय़ू कर्णिगी)
जन्म - १ मे १९७१ — अजित कुमार — भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर
सुविचार — तीन गोष्टी शेजारी देत रहा मान दान व ज्ञान (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
२०१३:उत्तराखंड ढगफुटी— केदारनाथ येथे अनेक दिवस झालेल्या मुसळधार पाऊसामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले, यात किमान ६ हजार लोकांचे निधन. ही २००४ च्या सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती आहे.
२०१२:शेन्झोऊ ९ अंतराळयान— चीनने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
२०१०:भूतान— देश तंबाखूवर पूर्णपणेबंदी करणारा हा जगातील पहिला देश बनला.
१९९०:— मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.
१९७७:ओरॅकल कॉर्पोरेशन— कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) म्हणून सुरु झाली.
१९६३:व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा— या अंतराळ प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळयात्री बनल्या.
१९४७:— नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठाचेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
१९१४:लोकमान्य टिळक— यांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका.
१९११:इंटरनॅशनल बिझनेस मशीनस् कॉर्पोरेशन (आय. बी. एम.)— कंपनीची कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग म्हणून सुरवात झाली.