ठळक गोष्टी
-
सुविचार — आयुष्यात पर्याय शोधताना जगणे कधीच विसरू नका (लेखक: सॅम्युएल जॉन्सन)
-
सुविचार — जेव्हा घरचाच माणूस मनुष्यशत्रुत्व करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा तो बाहेरच्या शत्रूपेक्षाही भयंकर असतो (लेखक: महर्षी पराशर)
-
सुविचार — जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्या मार्गाने पुढे केले पाहिजे (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
-
घटना - २३ जून १७५७ — प्लासीची लढाई — रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सिराज उद्दौला यांचा पराभव केला.
-
२३ जून विशेष दिन — संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन
-
घटना - २३ जून २०१६ — युनायटेड किंगडम — देशाने युरोपियन युनियन सोडण्यासाठी सार्वमतात ५२% ते ४८% मते दिली.
-
घटना - २३ जून १९२७ — भारतीय नभोवाणी — मुंबई येथे सुरु.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — आयुष्यात पर्याय शोधताना जगणे कधीच विसरू नका (लेखक: सॅम्युएल जॉन्सन)
-
सुविचार — जेव्हा घरचाच माणूस मनुष्यशत्रुत्व करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा तो बाहेरच्या शत्रूपेक्षाही भयंकर असतो (लेखक: महर्षी पराशर)
-
सुविचार — जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्या मार्गाने पुढे केले पाहिजे (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
-
घटना - २३ जून १७५७ — प्लासीची लढाई — रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सिराज उद्दौला यांचा पराभव केला.
-
२३ जून विशेष दिन — संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन
-
घटना - २३ जून २०१६ — युनायटेड किंगडम — देशाने युरोपियन युनियन सोडण्यासाठी सार्वमतात ५२% ते ४८% मते दिली.
-
घटना - २३ जून १९२७ — भारतीय नभोवाणी — मुंबई येथे सुरु.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२० ऑक्टोबर घटना
-
२०११: — लिबीयन गृहयुद्ध - राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.
-
२००१: — रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर.
-
१९९५: — ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिंदी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान जाहीर.
-
१९९१: — उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
-
१९७३: — सिडनी ऑपेरा हाऊसचे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.
-
१९७१: — मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.
-
१९७०: — हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.
-
१९६९: — डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.
-
१९६२: — चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे चीन-भारत युद्धास सुरवात.
-
१९५२: — केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत् अटकसत्र सुरू.
-
१९५०: — कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.
-
१९४७: — अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
-
१९०४: — चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.