सुविचार — ज्याचे बळ त्याचा कार्ड आणि ज्याचा काळ त्याचा न्याय अर्थात काळाच्या प्रवाहात ज्यांनी काळावर मात केली त्यांनी आपला न्याय अमलात आणला (लेखक: पु ल देशपांडे)
सुविचार — ज्याचे बळ त्याचा कार्ड आणि ज्याचा काळ त्याचा न्याय अर्थात काळाच्या प्रवाहात ज्यांनी काळावर मात केली त्यांनी आपला न्याय अमलात आणला (लेखक: पु ल देशपांडे)
२०००:— सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.
१९९९:— ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
१९९४:— राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर.
१९९१:— कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९८१:— अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
१९७५:— सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९४८:नॅशनल कॅडेट कॉर्प्स— सुरवात.
१९२२:— मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.
१६६४:— छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.