ठळक गोष्टी
-
घटना - २७ जुलै २०१२ — ऑलिम्पिक — लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
-
सुविचार — जग हे धोकादायक आहे त्यात दृष्ट लोक आहेत म्हणून नव्हे तर ज्यांना हे दिसत असूनही ते काहीच करत नाहीत त्यांच्यामुळे (लेखक: अज्ञात)
-
घटना - २७ जुलै १९४० — बग्स बनी — ए जंगली हेअर या ऍनिमेटेड चित्रपटातून पहिल्यांदा प्रकाशित झाले.
-
सुविचार — स्वतः मधल्या त्रुटीकडे आपण नेहमी काना डोळा करत असतो त्यामुळे सुखांची पुनरावृत्ती होत राहते (लेखक: गिर ओल्ड)
-
सुविचार — दुर्बल गोष्टी एकत्रित झाल्या की त्या प्रबळ होतात (लेखक: ती फुलर)
-
घटना - २७ जुलै १९९९ — द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २७ जुलै २०१२ — ऑलिम्पिक — लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
-
सुविचार — जग हे धोकादायक आहे त्यात दृष्ट लोक आहेत म्हणून नव्हे तर ज्यांना हे दिसत असूनही ते काहीच करत नाहीत त्यांच्यामुळे (लेखक: अज्ञात)
-
घटना - २७ जुलै १९४० — बग्स बनी — ए जंगली हेअर या ऍनिमेटेड चित्रपटातून पहिल्यांदा प्रकाशित झाले.
-
सुविचार — स्वतः मधल्या त्रुटीकडे आपण नेहमी काना डोळा करत असतो त्यामुळे सुखांची पुनरावृत्ती होत राहते (लेखक: गिर ओल्ड)
-
सुविचार — दुर्बल गोष्टी एकत्रित झाल्या की त्या प्रबळ होतात (लेखक: ती फुलर)
-
घटना - २७ जुलै १९९९ — द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
४ फेब्रुवारी घटना
-
२००४: फेसबुक — सुरवात
-
२००३: — युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.
-
१९६१: — आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान.
-
१९४८: — श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
-
१९४४: — चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच.
-
१९३६: — कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.
-
१९२२: — चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.
-
१७८९: — अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.
-
१६७०: — ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.