घटना - १३ सप्टेंबर १८९९ — बॅटियन शिखर — मॅकेंडर, ऑलियर आणि ब्रोचेरेल यांनी केनिया पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखरावर (५१९९ मी - १७०५८ फूट) पहिल्यांदा चढाई केली.
घटना - १३ सप्टेंबर १७५९ — अब्राहमच्या मैदानाची लढाई — सात वर्षांच्या युद्धात ब्रिटीशांनी फ्रेंचांचा पराभव केला, अमेरिकेत फ्रेंच आणि भारतीय युद्ध म्हणून ओळखले जाते.
सुविचार — प्रत्येकासमोर आपले अंतकरण उघडे करू नये नाहीतर सारेच हातातून जाते (लेखक: सिसेरो)
सुविचार — अडचणीच्या प्रसंगातून कोणीही माणूस टाऊन सुलाखून निघू शकतो पण माणसाच्या चारित्र्याची खरी ओळख होते त्याच्या संपन्न परिस्थितीतील आचरणावरून (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
घटना - १३ सप्टेंबर १८९९ — बॅटियन शिखर — मॅकेंडर, ऑलियर आणि ब्रोचेरेल यांनी केनिया पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखरावर (५१९९ मी - १७०५८ फूट) पहिल्यांदा चढाई केली.
घटना - १३ सप्टेंबर १७५९ — अब्राहमच्या मैदानाची लढाई — सात वर्षांच्या युद्धात ब्रिटीशांनी फ्रेंचांचा पराभव केला, अमेरिकेत फ्रेंच आणि भारतीय युद्ध म्हणून ओळखले जाते.
सुविचार — प्रत्येकासमोर आपले अंतकरण उघडे करू नये नाहीतर सारेच हातातून जाते (लेखक: सिसेरो)
सुविचार — अडचणीच्या प्रसंगातून कोणीही माणूस टाऊन सुलाखून निघू शकतो पण माणसाच्या चारित्र्याची खरी ओळख होते त्याच्या संपन्न परिस्थितीतील आचरणावरून (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
२०२२:कोविड-१९— जगभरात ४० करोड पेक्षा अधिक लोकांना कोरोना साथीची लागण.
२०२२:ऑलिंपिक— २०२२ हिवाळी ऑलिंपिक बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आले आहे. बीजिंग शहर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिक दोन्हीचे आयोजन करणारे पहिले शहर बनले.
२०००:— छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
१९९४:— भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.
१९७१:— NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
१९६०:— पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.
१९४२:— दुसरे महायुद्ध जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.
१९३६:— १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज सुरू झाले.
१९३१:— महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले.
१८९९:— रँडचा खून करण्याऱ्या;या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या;या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
१८४९:— रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.
१७१४:— छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.