घटना - ३० जुलै २००१ — राजेंद्रसिंह — जलतज्ज्ञ, यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
घटना - ३० जुलै १९६२ — ट्रान्स कॅनडा हायवे — हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
घटना - ३० जुलै १८९८ — विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
सुविचार — परोपकार करणारे संत पुरुष फळाची अपेक्षा कधीही ठेवत नाहीत (लेखक: संत तुलसीदास — निधन: ३० जुलै १६२२)
सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
सुविचार — आज्ञाधारकाशिवाय स्वतंत्रता म्हणजे गोंधळ तर स्वतंत्रते शिवाय आज्ञाधारकपणा म्हणजे गुलामगिरी (लेखक: विल्यम पेन — निधन: ३० जुलै १७१८)
घटना - ३० जुलै २००१ — राजेंद्रसिंह — जलतज्ज्ञ, यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
घटना - ३० जुलै १९६२ — ट्रान्स कॅनडा हायवे — हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
घटना - ३० जुलै १८९८ — विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
सुविचार — परोपकार करणारे संत पुरुष फळाची अपेक्षा कधीही ठेवत नाहीत (लेखक: संत तुलसीदास — निधन: ३० जुलै १६२२)
सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
सुविचार — आज्ञाधारकाशिवाय स्वतंत्रता म्हणजे गोंधळ तर स्वतंत्रते शिवाय आज्ञाधारकपणा म्हणजे गुलामगिरी (लेखक: विल्यम पेन — निधन: ३० जुलै १७१८)
२०२२:कोविड-१९— जगभरात ४० करोड पेक्षा अधिक लोकांना कोरोना साथीची लागण.
२०२२:ऑलिंपिक— २०२२ हिवाळी ऑलिंपिक बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आले आहे. बीजिंग शहर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिक दोन्हीचे आयोजन करणारे पहिले शहर बनले.
२०००:— छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
१९९४:— भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.
१९७१:— NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
१९६०:— पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.
१९४२:— दुसरे महायुद्ध जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.
१९३६:— १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज सुरू झाले.
१९३१:— महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले.
१८९९:— रँडचा खून करण्याऱ्या;या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या;या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
१८४९:— रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.
१७१४:— छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.