सुविचार — ज्या विद्येमध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची दृष्टी आहे कर्तव्यशक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
सुविचार — परस्परांना हात द्यायचा असतो हात दाखवायचा नसतो (लेखक: अण्णा हजारे — जन्म: १५ जून १९३७)
घटना - १५ जून २००१ — शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) — चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी स्थापना केली.
घटना - १५ जून १८६९ — महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.
जन्म - १५ जून १९५० — लक्ष्मी मित्तल — किंग ऑफ स्टील, भारतीय-इंग्रजी व्यापारी — पद्मा विभूषण
सुविचार — सकाळच्या हवेवरून दिवसाची कल्पना करता येते त्याचप्रमाणे बालपणीच्या आयुष्यावरून माणसाच्या जीवनाची कल्पना करता येते (लेखक: जॉन मिल्टन — जन्म: ९ डिसेंबर १६०८ | निधन: ८ नोव्हेंबर १६७४)
सुविचार — ज्या विद्येमध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची दृष्टी आहे कर्तव्यशक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
सुविचार — परस्परांना हात द्यायचा असतो हात दाखवायचा नसतो (लेखक: अण्णा हजारे — जन्म: १५ जून १९३७)
घटना - १५ जून २००१ — शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) — चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी स्थापना केली.
घटना - १५ जून १८६९ — महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.
जन्म - १५ जून १९५० — लक्ष्मी मित्तल — किंग ऑफ स्टील, भारतीय-इंग्रजी व्यापारी — पद्मा विभूषण
सुविचार — सकाळच्या हवेवरून दिवसाची कल्पना करता येते त्याचप्रमाणे बालपणीच्या आयुष्यावरून माणसाच्या जीवनाची कल्पना करता येते (लेखक: जॉन मिल्टन — जन्म: ९ डिसेंबर १६०८ | निधन: ८ नोव्हेंबर १६७४)
२०२२:कोविड-१९— जगभरात ४० करोड पेक्षा अधिक लोकांना कोरोना साथीची लागण.
२०२२:ऑलिंपिक— २०२२ हिवाळी ऑलिंपिक बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आले आहे. बीजिंग शहर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिक दोन्हीचे आयोजन करणारे पहिले शहर बनले.
२०००:— छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
१९९४:— भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.
१९७१:— NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
१९६०:— पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.
१९४२:— दुसरे महायुद्ध जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.
१९३६:— १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज सुरू झाले.
१९३१:— महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले.
१८९९:— रँडचा खून करण्याऱ्या;या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या;या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
१८४९:— रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.
१७१४:— छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.