सुविचार — निसर्गात जशी वादळाची गरज असते तशीच राजकीय क्षेत्रात बंडखोरांची त्यामुळे मधून मधून लहान मोठे बंड उद्भवणे वाईट नाही (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
घटना - १३ एप्रिल १६९९ — गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.
सुविचार — तुम्ही गरिबांना दिलेल्या देनग्यांची लढाई मारू नका किंवा त्यांच्याकडून कृतज्ञतेची ही अपेक्षा धरू नका त्या उलट त्यांचेच तुम्ही आभार म्हणा कार… (लेखक: अज्ञात)
सुविचार — निसर्गात जशी वादळाची गरज असते तशीच राजकीय क्षेत्रात बंडखोरांची त्यामुळे मधून मधून लहान मोठे बंड उद्भवणे वाईट नाही (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
घटना - १३ एप्रिल १६९९ — गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.
सुविचार — तुम्ही गरिबांना दिलेल्या देनग्यांची लढाई मारू नका किंवा त्यांच्याकडून कृतज्ञतेची ही अपेक्षा धरू नका त्या उलट त्यांचेच तुम्ही आभार म्हणा कार… (लेखक: अज्ञात)
१९७४:— रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.
१९६२:— पश्चिम बंगाल येथील कोलकाता रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना.
१९४५:— दुसरे महायुद्ध युरोप विजय दिन - जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.
१९३३:— महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.
१९३२:— पं. विष्णू दिगंबर पलुसकरशिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.
१९१२:— पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.
१८९९:— क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी.
१८८६:— जॉन पेंबरटन यांनी कोका कोला हे पेय पहिल्यांदाच तयार करुन विकले.