सुविचार — आत्म संयम आत्म जाणीव आणि आत्म सुधारणा हे तीन गुण त्यांच्यापाशी आहेत त्याने जग जिंकले असे समजायचे (लेखक: अल्फ्रेड टेनिसन)
घटना - १ फेब्रुवारी १९६६ — स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.
सुविचार — मी अधार्मिक लोकांना मागर्दर्शक मानते. जर पुरोहितसंस्था नसत्या तर जग आताच्या तुलनेत दहा हजार पटीने चांगले झाले असते. (लेखक: आनंदी गोपाळ जोशी — जन्म: १५ मार्च १८६५ | निधन: २६ फेब्रुवारी १८८७)
सुविचार — आत्म संयम आत्म जाणीव आणि आत्म सुधारणा हे तीन गुण त्यांच्यापाशी आहेत त्याने जग जिंकले असे समजायचे (लेखक: अल्फ्रेड टेनिसन)
घटना - १ फेब्रुवारी १९६६ — स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.
सुविचार — मी अधार्मिक लोकांना मागर्दर्शक मानते. जर पुरोहितसंस्था नसत्या तर जग आताच्या तुलनेत दहा हजार पटीने चांगले झाले असते. (लेखक: आनंदी गोपाळ जोशी — जन्म: १५ मार्च १८६५ | निधन: २६ फेब्रुवारी १८८७)
२००१:स्पेस शटल प्रोग्राम— स्पेस शटल डिस्कव्हरी एसटीएस-105 वर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रक्षेपित करण्यात आले.
१९९०:मॅगेलन स्पेस प्रोब— शुक्र ग्रहावर पोहोचले.
१९८८:दुसर्या महायुद्ध— बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.
१९४४:दुसरे महायुद्ध— ग्वामची लढाई संपली.
१९४४:दुसरे महायुद्ध— नार्वाची लढाई: जर्मनीचा विजय, लढाई संपली.
१८९७:फेलिक्स हॉफमन— जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांनी ऍसिटिसालिसिलिक ऍसिड (एस्पिरिन) चे संश्लेषण करण्याचा सुधारित मार्ग शोधला.
१८२१:अमेरिका— मिसुरी हे अमेरिकेचे २४वे राज्य बनले.
१८१०:स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन— स्थापना झाली.
१७९३:म्युसी डु लूवर, पॅरिस, फ्रान्स— सुरु झाले.
१७४१:— त्रावणकोरचे राजा मार्तंड वर्मायांनी डच ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला आण भारतातील डच वसाहतवादी राजवटीचा अंत घडवून आणला.
१६७५:रॉयल ग्रीनविच लॅब्रेटोरी, लंडन, इंग्लंड— पायाभरणी झाली.
जन्म
१९२२:हरी हरिलेला— भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी
(निधन: २९ डिसेंबर २०१४
)
निधन
१९८६:अरुण श्रीधर वैद्य— भारताचे १३वे लष्करप्रमुख, जनरल — महावीरचक्र
(जन्म: २७ जानेवारी १९२६
)