घटना - १३ मे १९७० — नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग ११ तास ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
घटना - १३ मे १९६२ — भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून (लेखक: राल्फ वालडो इमर्सन)
घटना - १३ मे १९५२ — भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.
सुविचार — खरा धर्म हा दुर्बल आणि दुर्दम्य आसक्तींना घालून मन निर्मळ करतो (लेखक: बेंजामिन विक्टर)
सुविचार — उद्योग व खेळ यांचे मिश्रण झाले की तुम्ही समर्थ व सुखी व्हाल (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
घटना - १३ मे १९७० — नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग ११ तास ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
घटना - १३ मे १९६२ — भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून (लेखक: राल्फ वालडो इमर्सन)
घटना - १३ मे १९५२ — भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.
सुविचार — खरा धर्म हा दुर्बल आणि दुर्दम्य आसक्तींना घालून मन निर्मळ करतो (लेखक: बेंजामिन विक्टर)
सुविचार — उद्योग व खेळ यांचे मिश्रण झाले की तुम्ही समर्थ व सुखी व्हाल (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
२००४:— पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.
२००३:— भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावलानाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
१९६२:— फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.
१९५८:— ७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
१९५२:— स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
१९४८:— गांधी वधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.
१९४५:— दुसरे महायुद्ध जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.
१९२२:— रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
१९१९:— चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.
१७६६:— माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट.
१६७०:— सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.
१२९४:— अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.