सुविचार — आधी स्वतःची बेसूर जीवन बासरी सुधारा तरच तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनदास सुधारू शकाल (लेखक: साने गुरुजी)
घटना - ११ ऑगस्ट १९७९ — मोर्वी, गुजरात धरणफुटी दुर्घटना — किमान हजारो लोकांचे निधन.
घटना - ११ ऑगस्ट १९४३ — सी. डी. देशमुख — रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
सुविचार — आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हवी विश्व जिंकण्याची अपेक्षा विचारांची व्यापकता दूरदृष्टी जिद्द धमक चिकाटी व योग्य संधी (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
सुविचार — आधी स्वतःची बेसूर जीवन बासरी सुधारा तरच तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनदास सुधारू शकाल (लेखक: साने गुरुजी)
घटना - ११ ऑगस्ट १९७९ — मोर्वी, गुजरात धरणफुटी दुर्घटना — किमान हजारो लोकांचे निधन.
घटना - ११ ऑगस्ट १९४३ — सी. डी. देशमुख — रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
सुविचार — आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हवी विश्व जिंकण्याची अपेक्षा विचारांची व्यापकता दूरदृष्टी जिद्द धमक चिकाटी व योग्य संधी (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
१९९६:— थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उदघाटन झाले.
१९९५:— उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
१९८२:— कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.
१९७७:— ९ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
१९३६:— वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
१७८९:— जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.
१६५७:— शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून ते लुटले.
१४९२:— स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी कमीशन दिले.