ठळक गोष्टी
  • सुविचार — एकांत वासाचा काही लोकांवर मद्य सारखा परिणाम होतो त्यांनी तो अति होऊ देता कामा नये नाहीतर तो थेट डोक्यात चढेल (लेखक: मेरी कॉलरेस)
  • घटना - ९ ऑगस्ट ११७३ — पिसाचा मनोरा — बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.
  • घटना - ९ ऑगस्ट १९२५ — चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.
  • सुविचार — भिंतीवरचा नकाशा वाऱ्याने हल्ला म्हणजे जगाचा भूगोल बदलत नाही (लेखक: लोकमान्य टिळक)
  • सुविचार — एखाद्या व्यक्तीचे खरे मूल्यांकन स्थैर्यकाळात तो कसा राहतो या उलट संकट काळात कसा वागतो यावर अवलंबून आहे (लेखक: मार्टिन ल्युथर किंग ज्यू)
  • घटना - ९ ऑगस्ट १९४५ — दुसरे महायुद्ध — अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर अणुबाँब टाकला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३० एप्रिल निधन

  • २०२०: चुनी गोस्वामी (जन्म: १५ जानेवारी १९३८ )
  • २०१६: हॅरी क्रोटो (जन्म: ७ ऑक्टोबर १९३९ )
  • २०१४: खालिद चौधरी (जन्म: २० डिसेंबर १९१९ )
  • २००३: वसंत पोतदार (जन्म: २० नोव्हेंबर १९३९ )
  • २००१: श्रीपाद दाभोळकर (जन्म: २१ ऑगस्ट १९२४ )
  • १९४५: एव्हा ब्राउन (जन्म: ६ फेब्रुवारी १९१२ )
  • १९४५: अडोल्फ हिटलर (जन्म: २० एप्रिल १८८९ )
  • १९२६: बेसी कोलमन (जन्म: २६ जून १८९२ )
  • १९१३: मोरो केशव दामले (जन्म: ७ नोव्हेंबर १८६८ )
  • १८७८: स्वामी समर्थ
  • १५५०: तबिनश्वेहती (जन्म: १६ एप्रिल १५१६ )
  • १०३०: महमूद (जन्म: २ ऑक्टोबर ०९७१ )