सुविचार — वाळू चिकन रगडले तर त्यातून तेल कळेल असे तुम्ही म्हणालात तर त्यावर मी एक वेळेस विश्वास ठेवीन मगरीच्या तोंडातील दात स्वतःला इजा न होता का तो… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — वाळू चिकन रगडले तर त्यातून तेल कळेल असे तुम्ही म्हणालात तर त्यावर मी एक वेळेस विश्वास ठेवीन मगरीच्या तोंडातील दात स्वतःला इजा न होता का तो… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे (लेखक: महात्मा गांधी)
२०२२:— मोरबी, गुजरात येथील मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळली, त्यात बारा कामगारांचे निधन तर अनेक बेपत्ता आहेत.
२००९:श्रीलंका— सरकार-एलटीटीई यांच्यातील युद्ध एलटीटीईला पराभूत करून संपले.
१९९८:सुरेन्द्र चव्हाण— जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले.
१९९५:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया— स्थानिक बँकेतील ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसऱ्या दिवशी ती रक्कम ग्राहकास काढण्याची मुभा देण्यात आली.
१९९१:हेलन शेरमन— ह्या पहिल्या महिला ब्रिटिश अंतराळयात्री बनल्या.
१९९०:— फ्रान्स देशातील टीजीव्ही रेल्वेने ५१५.३ किमीताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.
१९७४:स्मायलींग बुद्धा— भारत देशाने पहिल्या आण्विक अस्त्राची यशस्वी चाचणी पोखरण, राजस्थान येथे केली. या मिशनचे नाव स्मायलींग बुद्धा असे होते.
१९७२:डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ— सुरवात.
१९३८:— गोपालकृष्ण हा चित्रपट प्रदर्शित झाला.
१९१२:— पूर्णपणे भारतात बनवलेला श्री पुंडलिक हा पहिला मूकपट प्रदर्शित झाला.