ठळक गोष्टी
-
सुविचार — आपल्या आचरणाचा प्रभाव आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो (लेखक: आप्पासाहेब पटवर्धन)
-
जन्म - ९ मार्च १९५६ — शशी थरूर — केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ
-
सुविचार — दूर निश्चय आणि एकजुटीने कृती करणाऱ्यांनाच कर्मभूमीत यश मिळते (लेखक: लोकमान्य टिळक)
-
निधन - ९ मार्च १६५० — संत तुकाराम
-
सुविचार — सर्व विजयांमध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा सर्वात महान होय (लेखक: प्लेटो)
-
जन्म - ९ मार्च १९५१ — उस्ताद झाकीर हुसेन — प्रख्यात तबलावादक — पद्म भूषण, पद्मश्री
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — आपल्या आचरणाचा प्रभाव आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो (लेखक: आप्पासाहेब पटवर्धन)
-
जन्म - ९ मार्च १९५६ — शशी थरूर — केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ
-
सुविचार — दूर निश्चय आणि एकजुटीने कृती करणाऱ्यांनाच कर्मभूमीत यश मिळते (लेखक: लोकमान्य टिळक)
-
निधन - ९ मार्च १६५० — संत तुकाराम
-
सुविचार — सर्व विजयांमध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा सर्वात महान होय (लेखक: प्लेटो)
-
जन्म - ९ मार्च १९५१ — उस्ताद झाकीर हुसेन — प्रख्यात तबलावादक — पद्म भूषण, पद्मश्री
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१९ जून घटना
-
२०१८: — अमेरिकेचे १ कोटीवे पेटंट जारी केले.
-
२००७: अल-खिलानी मशिद बॉम्बस्फोटात — बगदाद देसाहत झालेल्या हल्यात ७८ लोकांचे निघन तर २१८ लोक जखमी.
-
१९९९: — मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केले.
-
१९८९: ई. एस. वेंकटरामय्या — भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
-
१९८१: — भारताच्या अँपल उपग्रहाचे प्रक्षेपण.
-
१९७८: — ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.
-
१९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन — मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.
-
१९६६: शिवसेना — पक्षाची स्थापना.
-
१९६१: कुवेत — देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
-
१९४९: नासकार — चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.
-
१९१२: अमेरिका — देशात कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.
-
१९१०: जागतिक वडील दिन — पहिल्यांदा वॉशिंग्टन, अमेरिका येथे साजरा केला गेला.
-
१८६५: अमेरिका — गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.
-
१८६२: अमेरिका — देशाने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.
-
१६७६: मराठा साम्राज्य — शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.