ठळक गोष्टी
-
घटना - ११ फेब्रुवारी १९९० — २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.
-
निधन - ११ फेब्रुवारी १९४२ — जमनालाल बजाज — भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)
-
सुविचार — देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा होय (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
-
घटना - ११ फेब्रुवारी १९७९ — पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
-
सुविचार — सामान्य लोक आपला वेळ कसा घालवावा याचा विचार करतात पण बुद्धिमान लोक त्या वेळेचा चांगल्या कामासाठी उपयोग करतात (लेखक: आर्थर शोपेनहावर)
-
सुविचार — व्यक्तीचा स्वभाविक व प्रगतिशील विकास म्हणजे शिक्षण (लेखक: अज्ञात)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - ११ फेब्रुवारी १९९० — २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.
-
निधन - ११ फेब्रुवारी १९४२ — जमनालाल बजाज — भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)
-
सुविचार — देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा होय (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
-
घटना - ११ फेब्रुवारी १९७९ — पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
-
सुविचार — सामान्य लोक आपला वेळ कसा घालवावा याचा विचार करतात पण बुद्धिमान लोक त्या वेळेचा चांगल्या कामासाठी उपयोग करतात (लेखक: आर्थर शोपेनहावर)
-
सुविचार — व्यक्तीचा स्वभाविक व प्रगतिशील विकास म्हणजे शिक्षण (लेखक: अज्ञात)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२४ मार्च घटना
-
२००८: — भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.
-
१९९८: — टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.
-
१९९३: — शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.
-
१९७७: — स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.
-
१९२९: — लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.
-
१९२३: — ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.
-
१८९६: — अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नलचे प्रसारण केले.
-
१८५५: — आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
-
१८३७: — कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.
-
१६७७: — दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.
-
१३०७: — देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.