घटना - १५ सप्टेंबर १९४७ — कॅथलीन टायफून, जपान — या वादळामुळे जपानमधील कांतो प्रदेशातील किमान १०७७ लोकांचे निधन.
सुविचार — जबाबदारी समर्थपणे पेलू शकणार यावरच जास्तीत जास्त जबाबदाऱ्या पडत जातात (लेखक: अल्बर्ट हबार्ड)
घटना - १५ सप्टेंबर १९५३ — श्रीमती विजयालक्ष्मी पंडित — यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
जन्म - १५ सप्टेंबर १८६१ — सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया — म्हैसूरचे माजी दिवाण म्हणून आधुनिक भारताच्या विकासात योगदान देणारे आणि भारतीय अभियंता, प्रशासक — भारतरत्न, नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (निधन: १२ एप्रिल १९६२)
सुविचार — ज्याला आपण माणुसकी म्हणतो ती मिळवण्याचा मार्ग आपण कधीच सोडता कामा नये (लेखक: अज्ञात)
घटना - १५ सप्टेंबर १९४७ — कॅथलीन टायफून, जपान — या वादळामुळे जपानमधील कांतो प्रदेशातील किमान १०७७ लोकांचे निधन.
सुविचार — जबाबदारी समर्थपणे पेलू शकणार यावरच जास्तीत जास्त जबाबदाऱ्या पडत जातात (लेखक: अल्बर्ट हबार्ड)
घटना - १५ सप्टेंबर १९५३ — श्रीमती विजयालक्ष्मी पंडित — यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
जन्म - १५ सप्टेंबर १८६१ — सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया — म्हैसूरचे माजी दिवाण म्हणून आधुनिक भारताच्या विकासात योगदान देणारे आणि भारतीय अभियंता, प्रशासक — भारतरत्न, नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (निधन: १२ एप्रिल १९६२)
सुविचार — ज्याला आपण माणुसकी म्हणतो ती मिळवण्याचा मार्ग आपण कधीच सोडता कामा नये (लेखक: अज्ञात)