सुविचार — शिक्षकास पूर्वी आचार्य म्हणत आचार्य म्हणजे आचारवान स्वतः आदर्श जीवन आचरण राष्ट्राकडून नाही तसेच करून घेणारा तो आचार्य अशा आचार्याच्या कर्तु… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
सुविचार — मनुष्याचा गौरव त्याच्या विचारांमध्ये असतो म्हणूनच योग्य वर्तणुकीची खरी व्याख्या चांगल्या विचारातच असते (लेखक: ब्लेस पास्कल — जन्म: १९ जून १६२३ | निधन: १९ ऑगस्ट १६६२)
सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
निधन - १९ ऑगस्ट १९७५ — डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे — भारतीय शिक्षणतज्ञ, लेखक, पत्रकार, ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (जन्म: १७ ऑगस्ट १९१६)
घटना - १९ ऑगस्ट १९१९ — अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
घटना - १९ ऑगस्ट १९९९ — बेल ग्रेड, युगोस्लाव्हियात हजारो सर्बियन लोकांचे राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन.
सुविचार — शिक्षकास पूर्वी आचार्य म्हणत आचार्य म्हणजे आचारवान स्वतः आदर्श जीवन आचरण राष्ट्राकडून नाही तसेच करून घेणारा तो आचार्य अशा आचार्याच्या कर्तु… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
सुविचार — मनुष्याचा गौरव त्याच्या विचारांमध्ये असतो म्हणूनच योग्य वर्तणुकीची खरी व्याख्या चांगल्या विचारातच असते (लेखक: ब्लेस पास्कल — जन्म: १९ जून १६२३ | निधन: १९ ऑगस्ट १६६२)
सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
निधन - १९ ऑगस्ट १९७५ — डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे — भारतीय शिक्षणतज्ञ, लेखक, पत्रकार, ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (जन्म: १७ ऑगस्ट १९१६)
घटना - १९ ऑगस्ट १९१९ — अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
घटना - १९ ऑगस्ट १९९९ — बेल ग्रेड, युगोस्लाव्हियात हजारो सर्बियन लोकांचे राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन.
२०२४:इस्रायल-हमास युद्ध- वर्ल्ड सेंट्रल किचन ड्रोन हल्ले— वर्ल्ड सेंट्रल किचनमधील सात स्वयंसेवक आणि एक दुहेरी अमेरिकन-कॅनडियन नागरिक- सहा ब्रिटीश, पोलिश, ऑस्ट्रेलियन आणि पॅलेस्टिनी नागरिकांसह, देर अल-बालाहच्या दक्षिणेस इस्त्रायली हवाई हल्ल्यात ठार झाले.
२००४:— गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
१९९०:— डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान.
१९७६:अँपल इंक— सुरवात.
१९७६:— ऍपल इंक. कंपनी ची स्थापना झाली.
१९७३:— कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरूवात झाली.
१९५७:— भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.
१९५५:— गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.
१९३७:— रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन झाले.
१९३६:— ओरिसा राज्याची स्थापना झाली.
१९३५:भारतीय रिझर्व्ह बँक— सुरवात.
१९३३:— भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण.
१९२८:— पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.
१९२४:— रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले.
१८९५:— भारतीय लष्कर स्थापन झाले.
१८८७:— मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.
१६६९:— उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.