ठळक गोष्टी
-
निधन - १४ सप्टेंबर १९८९ — बेन्जामिन पिअरी पाल — आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक (जन्म: २६ मे १९०६)
-
घटना - १४ सप्टेंबर १९१७ — रशिया — देशाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.
-
घटना - १४ सप्टेंबर १९९५ — दत्ता डावजेकर — संगीतकार, यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
-
सुविचार — स्तुतीने चांगली माणसे सुधारतात तर वाईट माणसे बिघडतात (लेखक: थॉमस एडिसन)
-
सुविचार — शरीराचे आरोग्य चांगले ठेवणे हे आपले कर्तव्य आहे त्याशिवाय मनात उत्तम विचारांची पेरणी होऊ शकत नाही (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
-
१४ सप्टेंबर विशेष दिन — हिंदी दिन
-
सुविचार — कर्तुत्ववान मनुष्य आपल्या कर्तुत्वाची जाणीव सौम्य शब्दात आणि योग्य कृतीनेच करून देतो तो संतापी किंवा भित्रा कधीच नसतो (लेखक: चेस्टर फिल्ड)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
निधन - १४ सप्टेंबर १९८९ — बेन्जामिन पिअरी पाल — आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक (जन्म: २६ मे १९०६)
-
घटना - १४ सप्टेंबर १९१७ — रशिया — देशाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.
-
घटना - १४ सप्टेंबर १९९५ — दत्ता डावजेकर — संगीतकार, यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
-
सुविचार — स्तुतीने चांगली माणसे सुधारतात तर वाईट माणसे बिघडतात (लेखक: थॉमस एडिसन)
-
सुविचार — शरीराचे आरोग्य चांगले ठेवणे हे आपले कर्तव्य आहे त्याशिवाय मनात उत्तम विचारांची पेरणी होऊ शकत नाही (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
-
१४ सप्टेंबर विशेष दिन — हिंदी दिन
-
सुविचार — कर्तुत्ववान मनुष्य आपल्या कर्तुत्वाची जाणीव सौम्य शब्दात आणि योग्य कृतीनेच करून देतो तो संतापी किंवा भित्रा कधीच नसतो (लेखक: चेस्टर फिल्ड)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१ मे घटना
-
२०१५: दिनविशेष — दिनविशेष www.dinvishesh.com या संकेत स्थळाची सुरवात.
-
२००९: — स्वीडन मध्ये समलिंगी विवाह अधिकृत करण्यात आला.
-
१९९९: — नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.
-
१९९८: — पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
-
१९८३: — अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.
-
१९७८: — जपानचे नामी उमुरा हे एकटे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.
-
१९६२: — महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
-
१९६१: — क्युबाचे पंतप्रधान फिदेल कॅस्ट्रो यांनी क्यूबा देश समाजवादी राष्ट्र घोषित करून निवडणुका रद्द केल्या.
-
१९६०: — गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
-
१९४०: — युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.
-
१९३०: — सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
-
१९२७: जागतिक कामगार दिन — जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
-
१८९७: रामकृष्ण मिशन — स्वामी विवेकानंद यांनी सुरूवात केली.
-
१८९०: — जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
-
१८८६: — आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसऱ्या;या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.
-
१८८४: — अमेरिकेत कामगारांना एका दिवसात ८ तास कामकाज असावे ह्या मागणीची घोषणा.
-
१८८२: — आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे स्थापना झाली.
-
१८४४: — हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल स्थापन झाले.
-
१८४०: — द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये जारी केले गेले.
-
१७३९: — चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. तीन महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.