सुविचार — माणसाची किंमत तो काय काम करतो व कशा पद्धतीने करतो यावर अवलंबून असते त्यामुळे माणूस या जीवनात काहीतरी मिळतो व काहीतरी गमवतो (लेखक: संत गाडगे महाराज — जन्म: २३ फेब्रुवारी १८७६ | निधन: २० डिसेंबर १९५६)
सुविचार — परस्परांना हात द्यायचा असतो हात दाखवायचा नसतो (लेखक: अण्णा हजारे — जन्म: १५ जून १९३७)
निधन - १५ जून १९८३ — श्रीरंगम श्रीनिवास राव — तेलुगू कवी गीतकार — साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ३० एप्रिल १९१०)
सुविचार — बैलाला शिंगाने पकडता येते तर माणसाला जिभेने (लेखक: अज्ञात)
घटना - १५ जून १९९७ — अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
घटना - १५ जून १९९४ — इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
सुविचार — माणसाची किंमत तो काय काम करतो व कशा पद्धतीने करतो यावर अवलंबून असते त्यामुळे माणूस या जीवनात काहीतरी मिळतो व काहीतरी गमवतो (लेखक: संत गाडगे महाराज — जन्म: २३ फेब्रुवारी १८७६ | निधन: २० डिसेंबर १९५६)
सुविचार — परस्परांना हात द्यायचा असतो हात दाखवायचा नसतो (लेखक: अण्णा हजारे — जन्म: १५ जून १९३७)
निधन - १५ जून १९८३ — श्रीरंगम श्रीनिवास राव — तेलुगू कवी गीतकार — साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ३० एप्रिल १९१०)
सुविचार — बैलाला शिंगाने पकडता येते तर माणसाला जिभेने (लेखक: अज्ञात)
घटना - १५ जून १९९७ — अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
घटना - १५ जून १९९४ — इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.